हिंदु राष्ट्राच्या संदर्भात संसदेत काहीतरी होणार आहे !
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे भाकीत !
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे भाकीत !
पदच्युत केलेेले राजे ज्ञानेंद्र शहा यांनी अभियानाला दाखवला हिरवा झेंडा !
अफझलखानाच्या कबरीभोवती झालेल्या अनधिकृत बांधकामाचे उच्चाटन झाल्याबद्दल आनंद आहे. अफझलखानाबद्दलच्या असत्य, नादान प्रचारातून महाराष्ट्र पुन्हा बाहेर येईल की नाही, अशी भीती प्रत्येक इतिहास अभ्यासकाच्या मनात होती; मात्र . . .
बाणावली किनार्यावर काही पत्रकारांनी अक्षता मूर्ती यांची भेट घेतली असता त्या म्हणाल्या, ‘‘गोवा पुष्कळ सुंदर आहे. येथील वातावरण मला पुष्कळ आवडते. आम्ही सुट्टीत निवांतपणा अनुभवण्यासाठी येथे आलो आहोत.’’
कर्नाटक वारंवार धरणाचे बांधकाम पिण्याच्या पाण्यासाठी करत असल्याचा दावा करत असले, तरी कर्नाटकने पाण्याचा योग्य विनियोग कसा करता येईल यासंबंधी कोणतीही कृती केलेली नाही.
‘सरकार कार्यक्रमांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, मग विजेचा भार सरकारनेच सोसावा’, अशा प्रतिक्रिया जनसुनावणीच्या वेळी उमटल्या.
महापालिकेच्या ‘पे आणि पार्किंग’च्या कामाविषयी तक्रारी प्राप्त झाल्याने कामावर देखरेख ठेवण्यासाठी भरारी पथक नेमण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
‘ओडिनो’हा आजार जीवघेणा नसून आजाराची लक्षणे पूर्णत: निघून जाण्यास किमान ७ दिवसांचा अवधी लागतो. हा विषाणू सामान्यत: संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरत आहे.
ज्या महाराष्ट्रात गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्याच महाराष्ट्रात आज अवैध पशूवधगृहे उद़्ध्वस्त करण्याची मागणी करण्यासाठी निवेदन द्यावे लागते, हे लज्जास्पद आहे !