प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांची मागणी

मुंबई – जेव्हा भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले, तेव्हा पाकिस्तान इस्लामी देश घोषित झाला; कारण तेथे सर्वाधिक मुसलमान होते. भारतमध्ये हिंदु सर्वाधिक होते, तर भारताला हिंदु राष्ट्र घोषित करायला हवे होते. ठीक आहे. तेव्हा झाले नाही, आता झाले पाहिजे, अशी मागणी प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांनी एका व्हिडिओद्वारे केली आहे.
“भारत को हिंदू राष्ट्र बनाना चाहिए क्योंकि यहां हिंदुओं की संख्या ज़्यादा हैं”
◆ भजन गायक अनूप जलोटा ने रखी मांग
Anup Jalota | #AnupJalota | @anupjalota pic.twitter.com/zdAhdlvp5k
— News24 (@news24tvchannel) February 14, 2023
व्हिडिओ त्यांनी पुढे म्हटले आहे की, जगामध्ये एकही हिंदु राष्ट्र, हिंदु देश नाही. एकेकाळी नेपाळ होता; पण तो कायम राहिला नाही. त्याला हिंदु देश म्हणू शकत नाहीत. आता भारतात हिंदु राष्ट्राच्या मागणीची लाट आली आहे. आता लोक संघटित होत आहेत. हिंदु राष्ट्रामुळे कुणाला काही अडचण वाटू नये. आता केवळ घोषणा करावी लागेल.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप