सोलापूर येथील सभेत १८ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदूंकडून हिंदु राष्ट्र स्थापनेची गर्जना !

हिंदु राष्ट्र स्थापायचे असेल, तर आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदुसंघटनशक्ती या दोन्हींची आवश्यकता आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी ‘शक्तीची उपासना’ करण्याच्या जोडीला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून ‘उपासनेची शक्ती’ही वाढवण्याची आवश्यकता !

पंचमहाभूत लोकोत्सव समाजाला दिशा देईल !  – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

२० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या महोत्सवाची सिद्धता आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांना हे लांच्छनास्पदच !

‘व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांना व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाजहित आणि राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे हे कसे समजत नाही ? उद्या त्यांनी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चोरी, बलात्कार, भ्रष्टाचार इत्यादी करणार्‍यांना पाठिंबा दिल्यास आश्चर्य वाटणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राज्‍यघटनेच्‍या पानावर श्रीरामाचे चित्र असणारा देश हिंदु राष्‍ट्र का होऊ शकत नाही ?

भारत हिंदु राष्‍ट्र झाल्‍यास सामाजिक समरसता आणि सौहार्दता निर्माण होईल. असे झाल्‍यास कुणी श्रीरामचरितमानस जाळणार नाही. भारतात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना झाल्‍यास भारत नक्‍कीच विश्‍वगुरु बनेल.

शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा ‘महाआक्रोश मोर्चा’ !

‘मोर्च्‍याविना सरकारपर्यंत आपले म्‍हणणे पोचणारच नाही’, अशी प्रतिमा सरकारची व्‍हायला नको, यासाठी प्रयत्न व्‍हायला हवेत ! समस्‍या वेळच्‍या वेळी आणि योग्‍य पद्धतीने सोडवाव्‍यात, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

नाशिक महापालिकेच्‍या करवसुली विभागाकडून १५० कोटी रुपयांची वसुली !

कोट्यवधी रुपयांची थकबाकी ठेवणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षाही व्‍हायला हवी !
कोट्यवधी रुपयांची वसुली न रहाण्यासाठी काय उपाययोजना काढणार ? हे प्रशासनाने सांगायला हवे !

विज्ञानाला अध्‍यात्‍माची जोड मिळाली की, नव्‍या कल्‍पना उदयाला येतात ! – डॉ. विजय भटकर, संगणक शास्‍त्रज्ञ

पुणे येथील ‘श्री स्‍वामी समर्थ औंध’ पुरस्‍कार वितरण सोहळा ! विज्ञानात प्रत्‍येक गोष्‍ट ही मोजमापात असते; मात्र ज्‍या गोष्‍टी मोजता येत नाहीत, त्‍या गोष्‍टी अध्‍यात्‍मात येतात.

‘रामचरितमानस’ ग्रंथाचा अवमान करणारे स्वामी प्रसाद मौर्य आणि चंद्रशेखर यादव यांना अटक करा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रयागराजच्या माघ मेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ आंदोलन

आरोप सिद्ध झाल्‍याने १० कर्मचार्‍यांवर कारवाई !

घोटाळे करणार्‍या १० कर्मचार्‍यांना अन्‍य शिक्षेसह आजन्‍म कारावासाची शिक्षाही केली पाहिजे !

‘चॅट जीपीटी’ : एक वादळ !

‘चॅट जीपीटी’ जगातील सर्वच विषय हाताळत असल्याने त्याला मिळणार्‍या दिशेनुसार ती कार्य करील आणि वापरकर्त्यांच्या मनावर स्वत:चा ठसा उमटवेल.