मुंबई – सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणार्या उद्योगरत्न पुरस्काराचे नामांतर ‘रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार’ असे करण्यात आले आहे. रतन टाटा यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक जडणघडणीमधील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने या पुरस्कारचे नामांतर ‘रतन टाटा’ यांच्या नावाने केले आहे. वर्ष २०२३ मध्ये राज्यशासनाने प्रथम ‘उद्योगरत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना दिला होता.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्काराचे ‘रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार’ असे नामांतर !
महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्काराचे ‘रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार’ असे नामांतर !
नूतन लेख
- देहू आणि आळंदी पालखी मार्गांवर विठ्ठलमहिमा दर्शवणारे चित्ररथ साकारले जाणार !
- राज्यात राबवला जाणार ‘घर घर संविधान’ कार्यक्रम !
- कोल्हापूर येथील पुरामुळे ४७ सहस्र ८९१ हेक्टर क्षेत्रांतील पिकांची हानी !
- नवरात्रोत्सवात आदिशक्तीचे सान्निध्य अनुभवा ! – प्रवचनकार मिलिंद चवंडके
- महाराष्ट्राच्या प्रशासकीय कामकाजात शुद्धलेखनाच्या चुका !
- श्री महालक्ष्मीदेवीची आश्विन शुक्ल अष्टमीला केलेली महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा !