छत्रपतींचे विचार हे स्वधर्म आणि स्वदेश यांसाठी बलीदान देणार्यांचे स्फूर्तीस्थान ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
आज ३९६ वर्षांनंतरही छत्रपतींचे आदर्श विचार जिवंत आहेत. हे कार्य ‘दैवी’ माणसे घडवू शकतात. छत्रपती हे दैवी होते.
आज ३९६ वर्षांनंतरही छत्रपतींचे आदर्श विचार जिवंत आहेत. हे कार्य ‘दैवी’ माणसे घडवू शकतात. छत्रपती हे दैवी होते.
रामचरितमानस जाळण्याच्या घटनेवरून अभिनेते रझा मुराद यांचे वक्तव्य !
बरेली येथील मौलाना शहाबुद्दीन म्हणाले की, ‘शरीयत-ए-एलामिया’नुसार इस्लाम न स्वीकारणार्या मुसलमानेतर मुलीचा मुसलमान मुलाशी विवाह अधिकृत मानला जात नाही.
काँग्रेसच्या सत्ताकाळात संपत्ती बोर्डाकडे अवैधपणे सुपुर्द करण्यात आल्या होत्या !
अफगाणिस्तानवर पाकिस्तान कधीही आक्रमण करू इच्छित नाही. मागील घोडचुका आम्ही पुन्हा करू इच्छित नाही. त्यामुळे हेच योग्य होईल की, अफगाणिस्तानमध्ये कायदे लागू करणार्या संस्थांनी योग्य काम करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी येथे व्यक्त केली.
यामागे शत्रूच्या शक्तीसमोर आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करणे, हाच हेतू होता, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे.
जगभरातील खलिस्तानवादी प्रवृत्ती भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत असल्याने भारत सरकारने पंजाबमधील खलिस्तानवादी संघटना नष्ट करण्यासह जगभरात जिथे-जिथे खलिस्तानवादी आहेत, तिथे-तिथे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी तेथील सरकारांना खडसवायला हवे !
संरक्षणमंत्री आसिफ यांनी या दिवाळखोरीसाठी पाक सैन्य, प्रशासन आणि राजकीय नेते यांना उत्तरदायी ठरवले आहे.
पाकिस्तानी नागरिकच नाही, तर लवकरच भ्रष्ट राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि सैन्याधिकारीही विदेशात पळून जाणार आहेत, हे उघड सत्य आहे !
पाकची भूकंपग्रस्तांच्या साहाय्याच्या नावाखाली लज्जास्पद कृती !