अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात म्हादईच्या संदर्भात गोव्याच्या बाजूने ठराव पारित

अखिल भारतीय स्थरावर दिग्गज मराठी साहित्यिकांच्या वतीने पारित झालेल्या या ठरावामुळे म्हादईसाठी चालू असलेल्या लढ्यात आमचे बळ वाढले आहे.’

नाशिक येथे १०८ वा कुंडीय महायज्ञ सोहळ्‍याचे आयोजन !

१९ ते २७ नोव्‍हेंबर या कालावधीत १०८ वा कुंडीय महायज्ञ सोहळा वृंदावन येथे होणार आहे. तब्‍बल ४० एकरवरील या यज्ञ सोहळ्‍यात ४ ते ५ लाख भाविक सहभागी होणार असून यात नाशिक शहर आणि जिल्‍ह्यातून १ सहस्रांहून अधिक भाविक सहभागी होतील.

‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे ‘फेसबुक’ आणि ‘यु ट्यूब’द्वारे थेट प्रक्षेपण !

महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे ‘फेसबुक पेज’, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ वाहिनीद्वारे करण्यात आले. याचा ४ सहस्र ५००, तसेच ४ सहस्र जणांनी लाभ घेतला.

मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू केलीच पाहिजे ! – सद़्‍गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था

‘‘मंदिरांतील सात्त्विकता ग्रहण करण्‍यासाठी आचरण, वेशभूषा आणि देवतेविषयी भाव आवश्‍यक आहे. देवतेच्‍या तत्त्वाशी जुळवून घ्‍यायचे असेल, तर सत्त्वगुण आवश्‍यक आहे. तो वाढवण्‍यासाठी साधना करायला हवी. तमिळनाडू उच्‍च न्‍यायालयाने मंदिर प्रवेशासाठी वस्‍त्रसंहिता आवश्‍यक असल्‍याचे मान्‍य केले

बीरभूम (बंगाल) येथील बाँबस्फोटात तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता ठार !

प्रत्येकाला ठाऊक आहे की, आक्रमणकर्ते आणि पीडित दोघेही तृणमूल काँग्रेसचेच आहेत. सतत बाँबस्फोट होणार्‍या बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लावणार ?

(म्हणे) ‘मुशर्रफ शांततेची खरी शक्ती होते !’-काँग्रेसचे खासदार शशी थरूर

भारताचा सतत द्वेष करणार्‍या आणि वर्ष १९९९ मध्ये कारगिल युद्ध घडवणार्‍या मुशर्रफ यांच्याविषयी राष्ट्रघातकी काँग्रेसवालेच असे बोलू शकतात, यात आश्‍चर्य ते काय ?

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे विश्वविद्यालयाच्या बसमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

पोलिसांनी या घोषणांच्या प्रकरणी शोभन आणि अहमद  शबाब मलिक या २ विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवला आहे. अशांना आता दिवाळखोर पाकिस्तानमध्ये पाठवणे हीच कठोर शिक्षा ठरील !

हिंदु युवतीस त्रास देणार्‍या इमराम बेग याला विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी धडा शिकवून पोलिसांच्या कह्यात दिले  !

इमराम बेग याला विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी धडा शिकवत पोलिसांच्या कह्यात दिले. पोलिसांनी बेग याच्यावर कलम ११० अन्वये कारवाई केली आहे.

चित्रपट बनवतांना जनभावना जपणे महत्त्वाचे ! – योगी आदित्यनाथ

चित्रपट बनवतांना चित्रपट निर्मात्यांनी जनतेच्या भावनांचा आदर राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील वैकुंठभूमीची (स्मशानभूमी) तात्काळ दुरुस्ती करा ! – नागरिकांचे निवेदन

रस्ते, वीज, पाणी यांप्रमाणेच स्मशानभूमीत चांगली व्यवस्था मिळणे, हाही नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. यासाठी निवेदन द्यावे लागणे आणि आंदोलनाची चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे !