अगरु (उदाचे वृक्ष) आणि त्याचा औषधी उपयोग

अगरबत्ती किंवा उदबत्ती यातील ‘अगर’ किंवा ‘उद’ हे शब्द या झाडाच्या नावावरूनच रूढ झाले आहेत. ‘अगरु’ ही चंदनाहून अधिक उत्पन्न देणारी औषधी वनस्पती आहे.’ अगरूचे वृक्ष १२ ते १५ वर्षांचे झाल्यावर त्यापासून सुगंधी तेल किंवा तेल अर्क काढता येतो आणि उदबत्त्या बनवता येतात.

निरोगी रहाण्यासाठी शरीर, अवयव आणि इंद्रिये यांच्याप्रती कृतज्ञ रहाण्याचे महत्त्व !

अनेकदा जेवतांनाही अन्नाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे राहून जाते. केवळ अन्नाप्रतीच असे नव्हे, तर प्रत्येक वेळी पाणी पितांना किंवा कोणताही पदार्थ अगदी औषध घेतांनाही त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे.

पालकांनी आरोग्‍यासाठी वेळ कसा काढावा ?

‘सध्‍या अनेक पालक त्‍यांच्‍या पाल्‍यांचा अभ्‍यास, शिक्षण आणि एकूण आयुष्‍य यांत इतके गुरफटून जातात की, यातच त्‍यांचा बराच वेळ जातो.

पावसाळ्‍यात पायांच्‍या बोटांच्‍या बेचक्‍यांत होणार्‍या त्‍वचा विकाराचा प्रतिबंधात्‍मक उपाय !

‘पावसाळ्‍याच्‍या कालावधीमध्‍ये पायांच्‍या बोटांच्‍या बेचक्‍यांमध्‍ये पाण्‍याचा अंश राहून तेथील नाजूक त्‍वचेला बुरशीजन्‍य विकार होण्‍याची शक्‍यता अधिक असते.

आरोग्‍यप्राप्‍तीकरता श्रद्धा असणे आवश्‍यक !

मंत्र हे विचाररूपी औषधाचे कार्य करतात. मंत्रोच्‍चाराने जी ऊर्जा कार्यरत होते, ती शरिरातील रोग अथवा वेदना यांचे शमन करण्‍यास साहाय्‍यक ठरते.

डोळ्यांचे आरोग्य आणि वाढता ‘स्क्रीन टाइम’

दिवस-रात्र स्क्रीनच्या म्हणजेच प्रखर उजेडाच्या समोर राहिल्याने त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. या कृत्रिम; परंतु घातक अशा किरणोत्सर्गाच्या उष्णतेपासून रक्षण होणे आवश्यक ठरते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी करावयाच्या कृती या लेखात पाहूया.

कंटकारी (रानवांगे)

‘रानवांगे या वनस्पतीला संस्कृत भाषेमध्ये ‘कंटकारी’ असे म्हणतात. कंटकारीचे मूळ, पान, फूल, फळ आणि खोड यांचा चिकित्सेमध्ये वात अन् कफ यांच्या विकारांमध्ये चांगला उपयोग होतो; मात्र याच्या काट्यांपासून सांभाळावे लागते.

सर्दीमुळे कानांत दडे बसल्यास ते दूर होण्यासाठीचा सोपा उपाय

सर्दीमुळे किंवा थंड वारा लागल्याने रुग्णाच्या कानांत दडे बसून ते दुखू लागल्यास, लालबुंद निखार्‍यांवर हळद घालून त्यातून येणारा गरम धूर कानांत जाईल, अशी व्यवस्था करावी.

सायंकाळचे जेवण सूर्यास्तापूर्वी अथवा त्यानंतर लवकरात लवकर का करावे ?

‘सायंकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण केल्याने अन्न पचनासाठी सूर्याकडून ऊर्जा मिळते. अन्न पचन होण्यासाठी पुरेसा कालावधी मिळतो. सायंकाळी घेतलेल्या आहाराचे दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत पूर्णतः पचन होते. परिणामी मल प्रवर्तन योग्य वेळी होण्यासाठी साहाय्यक ठरते.

लहान मुलांची रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी सोपा उपाय

कधीतरी मुलांना गोठ्यात नेऊन खेळवावे. तिथे त्यांचा संपर्क गायी, म्हशी, वासरू, गोमय आणि गोमूत्र यांच्याशी येऊन यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी हा साधा-सोपा उपाय अवश्य करून लाभ अनुभवा !’