मंदिर सरकारीकरण : हिदूंसाठी एक अभिशाप !
हिंदुबहुल भारतात हिंदु मंदिरांच्या प्रथा आणि परंपरा न्यून करायला, हा काय पाकिस्तान आहे का ?
हिंदुबहुल भारतात हिंदु मंदिरांच्या प्रथा आणि परंपरा न्यून करायला, हा काय पाकिस्तान आहे का ?
नुकतेच अंनिसचे शाम मानव यांनी बागेश्वर धाम येथील पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांना ‘चमत्कार दाखवा आणि ३० लाख रुपये बक्षीस मिळवा !’, असे आवाहन केले होते. यावर शाम मानव यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य किती थोतांड आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळी राबवण्यामागे नेमके काय षड्यंत्र आहे, याविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत. १. विदेशी पैशाच्या … Read more
ठाणे येथील पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचा ६० वा वाढदिवस आहे. स्वत:मधील अनेक गुणांच्या आधारे त्यांनी व्यवसायात वृद्धी करून भरभराट आणली. वाढदिवसानिमित्त त्यांच्या नातेवाइकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
शहरामध्ये किरकोळ वादातून दहशत निर्माण करण्याकरता हातात कोयते घेऊन रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांना धमकावण्याचे प्रकार वाढत आहेत.
‘माघ शुक्ल चतुर्दशी (४.२.२०२३) या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गोवा आणि गुजरात या राज्यांचे समन्वयक श्री. मनोजकुमार खाडये यांचा ५५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची मुलगी कु. वैदेही खाडये हिला तिच्या आई-बाबांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘मी लिखाणाच्या संकलनाची सेवा करण्यासाठी काही दिवस रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. एकदा मी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करत होते. मी ध्यानमंदिरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या मोठ्या छायाचित्राकडे पहात होते. त्या वेळी महाप्रसादाची वेळ झाली.
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’तील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि अधिवेशनाची पूर्ण फलनिष्पत्ती मिळावी’, यासाठी ‘८.६.२०२२ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते श्री सिद्धिविनायक देवतेवर अभिषेक करण्यात आला.
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सध्या सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात आल्या आहेत. श्री गुरुकृपेने मला त्यांच्यासाठी अल्पाहार बनवण्याची सेवा मिळाली. ही सेवा करतांना मला पुढील सूत्रे जाणवली.
काळी-पिवळी जीप, टॅक्सीचे योग्यता प्रमाणपत्र २५ वर्षांपर्यंत वाढवून द्या, अशी मागणी सातारा जिल्हा काळी-पिवळी टॅक्सी, जीप, टुरिस्ट वाहतूक संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.