स्वामी प्रसाद मौर्य यांचा शिरच्छेद करणार्‍याला २१ लाख रुपये देऊ !

‘श्रीरामचरितमानसच्या प्रती जाळणार्‍यांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, जर सरकारने कारवाई केली नाही, तर हिंदु जनमानस त्याच्या श्रद्धास्थानांच्या रक्षणासाठी स्वतः कारवाई करील.

समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाळल्या ‘श्रीरामचरितमानस’च्या प्रती !

अशा प्रती जाळल्याने कधी विचार नष्ट होत नाहीत. विचारांचा योग्य प्रतिवाद करण्यात आला, तरच तो विचार खोडून काढला जातो. ‘श्रीरामचरितमानस’ ग्रंथात पुष्कळ चैतन्य असल्यामुळे ५०० वर्षांनंतरही श्रीरामचरितमानसवर कोट्यवधी लोकांची श्रद्धा आहे आणि ते भक्ती करत आहेत !

पेशावरमधील मशिदीमध्ये आत्मघाती स्फोट : २९ पोलीस ठार, १२० जण घायाळ

पेशावर येथील पोलीस लाइन्सधील मशिदीत झालेल्या आत्मघाती स्फोटामध्ये २९ पोलीस ठार झाले, तर १२० जण घायाळ झाले. घायाळांपैकी ९० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पी.एफ्.आय.साठी हिंदुत्वनिष्ठांची हेरगिरी करणार्‍या तरुणीला अटक

जिहादी संघटनेशी काम करणार्‍या अशांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्याविना हिंदूंच्या समस्यांचे निवारण अशक्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देशाची राज्यघटना आणि संसद ‘भारत हिंदु राष्ट्र आहे’, हे घोषित करत नाही, तोपर्यंत आपण मनाने कितीही भारताला हिंदु राष्ट्र मानले, तर त्याचा काहीच उपयोग नाही.

(म्हणे) ‘मी माझ्या मतदारसंघातील जुनी ३ मंदिरे पाडली होती !’ – द्रमुकचे नेते टी.आर्. बालू

मंदिरे पाडल्याची गोष्ट अभिमानाने सांगणार्‍या अशा आताच्या गझनींना त्यांची जागा दाखवण्यासाठी तमिळनाडूतील हिंदूंनी संघटिन होणे आवश्यक !

सरकारला विरोध करतांना देशाचा द्वेष करू नये ! – सुन्नी स्टुडंट्स फेडरेशन

सरकारला विरोध करतांना देशाचा द्वेष करू नये ! – सुन्नी स्टुडंट्स फेडरेशन

वर्ष २०२७ पर्यंत भारत जागतिक महाशक्ती बनेल ! – रमेश चिंतक, उपाध्यक्ष, इंडियन कौन्सिल फॉर ॲस्ट्रॉलॉजिक सायन्सेस

वर्ष २०२७ पर्यंत भारत जागतिक महाशक्ती बनेल आणि वर्ष २०३१ पर्यंत भारतात सनातन धर्माचे राज्य निर्माण होईल, अशी ग्रहस्थिती बनली आहे. भारतात फार थोड्या संघटना आहेत, ज्या हिंदु राष्ट्रासाठी स्पष्टपणे कार्य करत आहेत.

इस्लामी देशांतील मुसलमानांपेक्षा भारतातील मुसलमानांना अधिक धार्मिक स्वातंत्र्य ! – मुसलमान विचारवंत पोनमाला अब्दुलखदेर मुसलियार

भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष असल्याने आणि गेल्या ७५ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी लांगलूचालनापोटी बहुसंख्य हिंदूंना दडपून मुसलमानांना डोक्यावर बसवल्यामुळेच ही स्थिती आहे. भारतातील हिंदूंची स्थिती मात्र इस्लामी देशांतील अल्पसंख्य हिंदूंप्रमाणेच आहे !

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानवाद्यांकडून राष्ट्रध्वज हातात घेतलेल्या भारतियांवर आक्रमण

खलिस्तानवाद्यांची देश आणि विदेश  येथील वाढत चाललेली वळवळ ठेचून काढण्यासाठी भारत सरकारने आताच कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. मागील इतिहासापासून बोध घेऊन मोठी हानी होण्यापूर्वी जलद कृती करण्याची आवश्यकता आहे !