राजस्थानमधील लाचखोरीच्या प्रकरणी अटक केलेल्या महिला पोलीस अधीक्षकाच्या ठिकाणांवर धाडी !

भारतातील भ्रष्टाचार मुळापासून नष्ट करण्यासाठी प्रामाणिक शासनकर्ते हवेत !

महंमद शरीफ याने देहलीतील ‘द लीला’ हॉटेलला २३ लाख रुपयांना ठकवले !

एरव्ही अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !

मुंबई गोवा महामार्गावरील भीषण अपघातामध्ये ९ जण जागीच ठार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गाचे प्रलंबित काम आणि वाढते अपघात यांमुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बुद्धीप्रामाण्यवादी, सर्वधर्मसमभावी, साम्यवादी हेच देशाचे आणि धर्माचे खरे शत्रू !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची देवावरची श्रद्धा नष्ट झाली. सर्वधर्मसमभाववाद्यांमुळे हिंदूंना हिंदु धर्माची अद्वितीयता कळली नाही आणि साम्यवाद्यांमुळे हिंदू देवाला मानेनासे झाले. यांमुळे देवाची कृपा न झाल्याने हिंदू आणि भारत यांची स्थिती दयनीय झाली आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तीर्थक्षेत्रांना पर्यटनाचा दर्जा देण्‍यात आल्‍यास असंतोष निर्माण होईल ! – केतन शहा

‘सम्‍मेद यात्रा पूर्ण केल्‍याविना आमचे जीवन अपूर्ण आहे’, असे आम्‍ही मानतो. सरकारने केवळ ‘सम्‍मेद शिखरजी’च नव्‍हे, तर हिंदूंच्‍या सर्वच पवित्र स्‍थळांना ‘तीर्थक्षेत्र’ म्‍हणून घोषित करायला हवे. हिंदु आणि जैन समाज हे भिन्‍न नाहीत.

जुन्‍नर (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या स्‍मारकाशेजारी ‘हायड्रोलिक लिफ्‍ट’ बसवण्‍याची मागणी योग्‍यच ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

‘हायड्रोलिक लिफ्‍ट’ बसवण्‍यास विलंब होत असल्‍याने शिवभक्‍तांच्‍या वतीने २७ जानेवारीपासून साखळी पद्धतीने ठिय्‍या आंदोलन करण्‍याची चेतावणी दिली आहे.

मक्का आणि मदिना येथील वाळवंटामध्ये दिसू लागली हिरवळ !

मुसलमानांसाठी पवित्र असणार्‍या मक्का आणि मदिना या सौदी अरेबियातील शहरांमधील वाळवंटामध्ये आता हिरवळ दिसू लागली आहे. याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.