पू. नीलेश सिंगबाळ यांनी सद़्‍गुरुपदावर विराजमान होण्‍याच्‍या सोहळ्‍याचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

२९.६.२०२२ या दिवशी ‘हिंदु जनजागृती समिती’चे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) यांची आध्‍यात्मिक पातळी ८१ टक्‍के असून ते सद़्‍गुरुपदावर विराजमान झाले आहेत’, असे एका सोहळ्‍याच्‍या माध्‍यमातून घोषित करण्‍यात आले. १८.१.२०२३ या दिवशी सूक्ष्म परीक्षणाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

साधकांची साधना व्‍हावी, ही तळमळ असल्‍याने त्‍यांना क्षणोक्षणी घडवणारे आणि साधकांवर निरपेक्ष प्रीती करणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

१८ जानेवारी २०२३ या दिवशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची श्री. प्रकाश शिंदे यांनी घेतलेली भेट आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता यांविषयी पाहिले. आज त्‍यापुढील भाग पाहूया.               

उत्तम नियोजनकौशल्‍य असलेल्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. निकिता झरकर !

मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील स्‍वयंपाकघरात सेवा करण्‍याची संधी मिळाली होती. त्‍या वेळी कु. निकिता झरकर यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

भावपूर्ण व्‍हायोलिन वादनातून श्रोत्‍यांना आनंद देणारे मुंबईतील प्रसिद्ध व्‍हायोलिन वादक पं. मिलिंद रायकर (वय ५८ वर्षे) !

क्षणचित्रे १. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संशोधन पाहून ‘मलाही संगीतातील नवीन प्रयोग करण्‍याविषयी सूत्रे सुचत आहेत’, असे पं. रायकर म्‍हणाले. ‘संगीत संशोधन आवडल्‍याने अशा प्रकारचे संशोधन वाढावे’, यासाठी त्‍यांनी त्‍यांच्‍याशी परिचित कलाकारांना संपर्क करून त्‍यांना या संशोधनात सहभागी करण्‍याचा प्रयत्न केला. २. पं. रायकर यांनी त्‍यांच्‍या व्‍हायोलिन ठेवण्‍याच्‍या पेटीच्‍या आतल्‍या बाजूला त्‍यांच्‍या गुरूंचे छायाचित्र आणि त्‍यांच्‍या … Read more

ईश्‍वराला जाणून घेतल्‍याविना खरी शांती अन् सुख मिळणे अशक्‍य !

आपण सुखासमाधानात रहावे; परंतु त्‍याच वेळी आपण कृष्‍णभावात किंवा ईश्‍वरभावात असावे, त्‍यामुळे आपण सुखी होऊ. ईश्‍वराला जाणून घेतल्‍याविना आणि ईश्‍वराशी भावातीत झाल्‍याविना खरी शांती अन् सुख मिळण्‍याची शक्‍यता नाही.

महालेखापालांच्या अहवालात गोवा राज्याचा महसूल, ‘जीडीपी’ वाढ आणि कर्ज यांविषयी चिंता व्यक्त

पुढील ७ वर्षांत १० सहस्र कोटी रुपयांहून अधिक कर्ज सरकारला फेडावे लागणार आहे. यामुळे गोव्याच्या अर्थसंकल्पावर त्याचा परिणाम दिसणार आहे आणि अर्थसंकल्पावर ताण येणार आहे.

यात्रेकरूंना हिंसकपणे ढकलणार्‍या शबरीमला मंदिराच्‍या सुरक्षारक्षकावर कारवाई व्‍हावी ! – केरळ उच्‍च न्‍यायालय

यावरून सुरक्षारक्षकांनाही धर्मशिक्षण देणे का आवश्‍यक आहे ?, हे लक्षात येते !

म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र घोषित केले असते, तर पाणी वळवणे अशक्य झाले असते !

गोवा सरकारने म्हादई अभयारण्य वेळीच व्याघ्र क्षेत्र घोषित केल्यास म्हादईच्या लढ्यात गोव्याची बाजू अधिक भक्कम झाली असती. पर्यावरणप्रेमींच्या मते खाण उद्योग आणि काही राजकीय व्यक्तींनी म्हादईला व्याघ्र क्षेत्र घोषित करण्यास विरोध दर्शवला होता.