(म्हणे) ‘मुसलमानेतर अल्लाचे शत्रू असल्याने तुमचेही शत्रू !’

कॅनडाच्या इमाम शेख युनूस कथराडा याचे मुसलमानांना द्वेषपूर्ण आवाहन !

शंकराचार्य माधव आश्रम मंदिरातील शिवलिंगालही गेले तडे !

जोशीमठ (उत्तराखंड) येथील भूस्खलन !
कर्णप्रयाग येथेही भूस्खलन

‘लष्कर-ए-खालसा’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेकडून भाजपच्या नेत्यांना पक्ष सोडण्यासाठी धमक्या !

जिहादी आतंकवादासमवेत आता खलिस्तानी आतंकवाद वाढू लागला आहे. याकडे सरकारने अधिक गांभीर्याने पहात त्याची पाळेमुळे घट्ट होण्यापूर्वीच ती उखडून टाकणे आवश्यक आहे !

देशात गेल्या ५ वर्षांत ‘लव्ह जिहाद’ची ४०० प्रकरणे !

या प्रकरणांची पोलीस ठाण्यात तक्रारी झाल्यामुळे ही आकडेवारी मिळाली आहे; मात्र जी प्रकरणे पोलीस ठाण्यांपर्यंत पोचलेली नाहीत, ती याहून अधिक असण्याची शक्यता आहे.

(म्हणे) ‘मी हिंदु आहे; पण हिंदुत्वाच्या विरोधात आहे ! – काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

राममंदिराला माध्यम बनवून राजकीय लाभ उठवणार्‍यांच्या मी विरोधात आहे. भाजप राममंदिराचा वापर राजकीय लाभ करून घेण्यासाठी करत असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला.

बांदोडा, फोंडा येथील कु. गौरी दीपक ढवळीकर बनली वैमानिक (पायलट) !

कु. गौरी दीपक ढवळीकर ही इंडिगो विमान आस्थापनात वैमानिक म्हणून निवडली गेली आहे. कु. गौरी ही माजी आमदार श्री. दीपक ढवळीकर आणि सौ. लता दीपक ढवळीकर यांची कन्या, तर वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांची पुतणी आहे.

‘पर्पल फेस्ट’चे पणजी येथे उद्घाटन

‘‘अशा महोत्सवाच्या आयोजनामुळे विकलांग  व्यक्तीमध्ये आत्मबळ वाढण्यास, तसेच समाजात विकलांगांच्या सशक्तीकरणाविषयी जागृती होण्यास साहाय्य होते.’’

कचरा व्यवस्थापनामध्ये भ्रष्टाचार होत असून २० सहस्र रुपयांचे काम करून ६० सहस्र रुपये घेतले जातात ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

तळागाळात फोफावलेला भ्रष्टाचार आणि नागरिकांना नसलेली शिस्त, हेच कचरा व्यवस्थापन योग्यरित्या न होण्याचे कारण आहे !

हिंदु धर्माचे अद्वितीयत्व !

‘कुठे परधर्मियांवर कुरघोडी करून त्यांच्यावर राज्य करण्याची शिकवण देणारे काही पंथ, तर कुठे ‘सर्वेषाम् अविरोधेण् ।’, अशासारखी सहिष्णुतावादी शिकवण देणारा महान हिंदु धर्म !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

(म्‍हणे) ‘लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांचे नाव अन् छायाचित्र माध्‍यमांमध्‍ये देऊ नका !’ – अधिकारी महासंघाची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

अधिकारी महासंघाने अशी मागणी करून लाचखोरांची पाठराखण करण्‍यापेक्षा ‘प्रामाणिकपणे कामे करून स्‍वतःतील भ्रष्‍टाचारी वृत्ती नष्‍ट करण्‍यासाठी प्रयत्न करावेत’ !