तण काढून टाकून भूमी स्वच्छ करू नका !
तणाची मुख्य पिकासमवेत मातीतील अन्नद्रव्ये घेण्यासाठी स्पर्धा होत नाही; उलट तण सजीव आच्छादनाचे कार्य करते. तणाची उंची अधिक झाल्यास त्याची छाटणी करून त्याच ठिकाणी आच्छादन म्हणून पसरून घालावे.
तणाची मुख्य पिकासमवेत मातीतील अन्नद्रव्ये घेण्यासाठी स्पर्धा होत नाही; उलट तण सजीव आच्छादनाचे कार्य करते. तणाची उंची अधिक झाल्यास त्याची छाटणी करून त्याच ठिकाणी आच्छादन म्हणून पसरून घालावे.
अल्पावधीत माधवराव पेशवे यांना जिवापाड श्रम करावे लागले. त्यामुळे पूर्वीपासून नाजूक असलेल्या त्यांच्या प्रकृतीवर विलक्षण ताण पडला. हवापालटासाठी आणि गजाननावरील भक्तीमुळे ते थेऊरच्या मंदिराच्या आवारात येऊन राहिले. कार्तिक कृष्ण अष्टमीला ‘गजानन, गजानन’, असे म्हणत मोठ्या योग्याप्रमाणे नेत्रांद्वारे प्राण गेला.
हिंदूंनी इच्छाशक्ती दाखवून सर्व गडदुर्ग शुद्ध आणि पवित्र करावेत ! शिंदे-फडणवीस शासनाची राजकीय इच्छाशक्ती आणि सुधीर मुनगंटीवार यांचे नियोजनकौशल्य यांमुळे हे कार्य पार पडले. आता आपण हिंदूंनीही इच्छाशक्ती दाखवून सर्व गडदुर्ग शुद्ध आणि पवित्र केले पाहिजेत.
‘अपुर्या प्रकाशात भ्रमणभाषवर संभाषण केल्याने दृष्टी गमावण्याची शक्यता अधिक असते. पलंगावर पडल्या पडल्या अंधारात भ्रमणभाषवर ‘व्हॉट्सॲप’ आणि ‘फेसबुक’ यांचे ‘अपडेट’ पहाणे हे दृष्टी दुर्बल होण्यास निमंत्रण ठरू शकते.
पाणी पिऊन शौचाला होण्यापेक्षा जठराग्नी (पचनशक्ती) चांगला असणे महत्त्वाचे आहे. तो चांगला राहिला, तर योग्य वेळी आपणहून शौचाला होतेच, त्यासह आरोग्यही चांगले रहाते.
मुलींनो, स्वतःची काळजी घ्या; कारण नको असतांना राहिलेली गर्भधारणा तुमचे आयुष्य पालटू शकते !
दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य, ‘ए ५’ आकारातील पाठपोट प्रबोधनपर हस्तपत्रक, गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी २.२५ फूट x ३.५ फूट आकारातील २ फ्लेक्स फलक
हिंदु धर्मातील प्रत्येक परंपरेचा आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे, हे हिंदु धर्मावर अनाठायी टीका करणार्यांनी लक्षात घ्यावे !
देहलीतील आम आदमी पक्षाचे (‘आप’चे) सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘भारतीय नोटांवर देवी लक्ष्मी, गणपति यांच्या मुद्रा असायला हव्यात’, असे वक्तव्य केले आणि देशभर वादंग उठला.
राजस्थानमधील कन्हैयालाल आणि अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करणारे हे मदरशांतून सिद्ध झालेले होते. इतकेच नव्हे, तर देशभरातील सर्व कैद्यांची माहिती घेतल्यास `त्यातील बहुतांश मुसलमान मदरशांतून शिकलेले असल्याचे समोर येते.