राजस्थानमधील कन्हैयालाल आणि अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करणारे हे मदरशांतून सिद्ध झालेले होते. इतकेच नव्हे, तर देशभरातील सर्व कैद्यांची माहिती घेतल्यास `त्यातील बहुतांश मुसलमान मदरशांतून शिकलेले असल्याचे समोर येते. यातून ‘मदरशांतून आतंकवादी सिद्ध होतात का ?’, हा प्रश्न उरणार नाही, तसेच सर्वोच्च न्यायालयाने ‘मदरसे हे शिक्षणाचे वा प्राथमिक शिक्षणाचे केंद्र नसून ते धार्मिक प्रथा- परंपरा शिकवणारी केंद्रे आहेत’, असा स्पष्ट निर्णय दिलेला आहे. त्या आधारे केंद्र आणि राज्य सरकार यांनी मदरशांना शिक्षणाच्या नावाखाली अर्थसाहाय्य देणे बंद करावे.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > मदरशांना दिले जाणारे अर्थसाहाय्य बंद करावे ! – अधिवक्ता मोतिसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय
मदरशांना दिले जाणारे अर्थसाहाय्य बंद करावे ! – अधिवक्ता मोतिसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय
नूतन लेख
- शिवजयंती तिथीने साजरी करूया !
- निवडणुकीत अनुचित प्रसार घडू नये; म्हणून कुख्यात गुंडांवर देखरेख ठेवण्यासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यापेक्षा या गुंडांना अटक का केली जात नाही ?
- सनातन हिंदु धर्मशास्त्राचे मंडन आणि पाखंडाचे खंडण करणारे प.पू. गुरुदेव !
- लोकसभेच्या कोणत्या निवडणुकीसाठी किती रुपये व्यय झाले ?
- हत्तींपासून गावाचे रक्षण करू न शकणारे पोलीस आणि सरकार !
- आयकर खात्याला निवडणुकीत कुठे पैसे वाटले जात आहेत का ? हे पहाण्यासाठी २४ घंटे कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करावा लागणे, हे भारताला लज्जास्पद ! जगात किती देशांत अशी स्थिती आहे ?