काँग्रेसचे नेते राज बब्बर यांना २६ वर्षांनंतर २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
मतदानाच्या वेळी निवडणूक अधिकार्यांना मारहाण केल्याचे प्रकरण
२६ वर्षांनंतर मिळणार न्याय हा अन्यायच आहे, असे म्हटले, तर चुकीचे काय ?
मतदानाच्या वेळी निवडणूक अधिकार्यांना मारहाण केल्याचे प्रकरण
२६ वर्षांनंतर मिळणार न्याय हा अन्यायच आहे, असे म्हटले, तर चुकीचे काय ?
देशात कायदा असतांना अशा प्रकारची धमकी देणार्यांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून पुन्हा कुणाला अशी धमकी देण्याचे त्यांचे धाडस होणार नाही !
अमजेरचे पोलीस उपायुक्त संदीप सारस्वत यांचा आरोपी सलमान चिश्ती याला ‘सल्ला’
सारस्वत यांची पदावरून हकालपट्टी
चिश्ती याने आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे नूपुर शर्मा यांच्या शिरच्छेदाची दिली होती धमकी
पावसाचा जोर पहाता धरणांच्या पाणलोट क्षेत्रामधून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुढील १-२ दिवसांत सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरून पूर्ण संचय पातळीवरील अतिरिक्त पाणी धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात ओसंडून वहाणार आहे.
हा सर्व्हर २४ घंटे इंटरनेट जोडणीवर चालतो आणि या ठिकाणी ‘अँटी व्हायरस’ नसल्याने आणि कालबाह्य ‘फायरवॉल्स’ असल्याने ‘हॅकर्स’ना ‘सर्व्हर’वर आक्रमण करणे सोपे झाले.
सरकारने इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ८ आणि ९ जुलै या दिवशी शाळेला सुट्टी घोषित केली आहे. सरकारची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा दक्ष आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. आवश्यकता नसतांना घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.
‘‘पंचायत निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचारी लागणार आहेत आणि त्यामुळे या काळात अधिवेशन चालवणे शक्य होणार नाही. यासाठी अधिवेशनाचा कालावधी घटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’’.
गेल्या दशकभरात ‘बिलिव्हर्स’ने सुमारे १ लाख ५० सहस्र हिंदूंचे धर्मांतर केल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर धर्मांतराच्या विरोधात कठोरतेने पावले उचलल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आभार व्यक्त केले आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण जपान हादरले आहे. आबे हे आतापर्यंत सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले जपानचे पहिले आणि एकमेव पंतप्रधान आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी वर्ष २०२० मध्ये जपानच्या पंतप्रधानपदाचे त्यागपत्र दिले होते. जगभरातील विविध मान्यवरांनी आबे यांना श्रद्धांजली वाहिली.
‘भारतात इतर काही आयात करण्यापेक्षा राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नेते आयात करा. मग इतर काहीच आयात करावे लागणार नाही. भारत पुन्हा विश्वगुरु होईल आणि गतवैभव प्राप्त करील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले