बारावीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्याची आत्महत्या !
गरवारे महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या निखिल नाईक या १९ वर्षीय विद्यार्थ्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
गरवारे महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या निखिल नाईक या १९ वर्षीय विद्यार्थ्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
पाकमधील कराची येथील कोरंगी परिसरातील श्री मरीमाता मंदिरावर ६ ते ८ जणांनी आक्रमण केले. अन्य एका घटनेत जमावाने कोरंगीमधीलच श्री हनुमान मंदिरावरही आक्रमण करून मूर्तीची तोडफोड केली.
काश्मीरप्रमाणे देवभूमी उत्तराखंडमधून हिंदूंना धर्मांधांमुळे पलायन करावे लागणे, ही संपूर्ण देशासाठी धोक्याची घंटा !
या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. आजच्या लेखात ‘प्रश्नचिन्ह (?)’ आणि ‘संयोगचिन्ह (-)’ या दोन चिन्हांची माहिती पाहू.
पावसाळ्यात मानवी जीवन निर्धोक होण्यासाठी जशी काळजी घेतली जाते, तशी पशू-पक्षी यांच्याही जीवितरक्षणाची काळजी घेणे आवश्यक ठरते. वातावरणात वाढलेला गारवा, दूषित पाणी आणि कामाचा ताण यांमुळे पशूधनाची उत्पादनक्षमता खालावते अन् अधिक हानी होते.
आपली वास्तू जेवढी सात्त्विक असेल, तेवढे ते स्थान साधना करण्यासाठी तेवढेच पोषक ठरते आणि आपल्या घरात सुख-शांती अन् समृद्धी अधिक प्रमाणात नांदेल’, हे लक्षात ठेवून वास्तूला सात्त्विक ठेवण्याचा प्रयत्न करावा; म्हणून भिंतींना पारंपरिक रंगच द्यावेत.
‘मनुष्य वगळता अन्य सर्व प्राणी उपलब्ध अन्न ग्रहण करतात. मनुष्याला मात्र स्वतःसाठी अन्न बनवावे लागत असल्यामुळे मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील झाला. या कृतीशीलतेमुळेच केवळ मनुष्य साधना करू लागला आणि अन्य प्राणी आहे तसेच राहिले.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका प्रसारसेवेतील साधकांसाठी प्रतिदिन सकाळी भावसत्संगातून मार्गदर्शन करतात. त्यामध्ये त्यांनी सांगितलेली काही सूत्रे दिली आहेत.
गंगेमुळे पाप, शशी (चंद्रा) मुळे ताप (मानसिक तणाव) आणि कल्पतरूमुळे दैन्य (दारिद्र्य) नाहीसे होते. याउलट श्री गुरुदर्शनाने पाप, ताप अन् दैन्य या तिन्ही गोष्टींचे हरण होते, म्हणजेच हे तिन्ही त्रास दूर होतात.
अधिवेशनाच्या काळात मला स्वतःत जाणवलेला लक्षणीय पालट येथे देत आहे.