ट्विटरकडून खलिस्तान समर्थकांच्या खात्यांवर भारतात बंदी !

केंद्र सरकारने ट्विटरकडे मागणी केल्यानंतर ट्विटरकडून खलिस्तानी आतंकवादी, पाकची गुप्तचर संघटना पाकच्या आय.एस्.आय.शी संबंधित खाती आणि आतंकवाद्यांची खाती यांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

भारताचा अपप्रचार करण्यासाठी पाककडून युरोपमध्ये व्यापक स्तरावर प्रयत्न !

पाक डावपेचात भारतापेक्षा हुशार ! आतंरराष्ट्रीय स्तरावर भारताची मानहानी करणार्‍या पाकला भारताने आता तरी धडा शिकवावा !

काश्मीरमधील हिंदूंचे सुरक्षित स्थलांतर करा !

काश्मीर खोर्‍यात सध्या आतंकवादी कारवाया वाढत असतांना सरकार आम्हाला येथून स्थलांतर करण्याची अनुमती देत नाही. ही सरकारची असंवेदनशीलता आहे. आतंकवाद्यांनी भित्तीपत्रके आणि पत्र प्रसारित करून काश्मीरमधील हिंदूंना ठार करण्याची धमकी दिली आहे.

फ्रान्समध्ये प्रत्येक चार जणांपैकी एकजण बहिरा ! – संशोधनाचा निष्कर्ष

फ्रान्समध्ये नुकतेच १८ ते ७५ वर्षे वयोगटांतील २ लाख लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात ‘फ्रान्समध्ये चार जणांपैकी एकजण बहिरा आहे किंवा त्याला अल्प प्रमाणात ऐकायला येते’, असे दिसून आले.

हिंदु राष्ट्रात भ्रष्टाचार, बलात्कार इत्यादी का नसेल ?

‘हिंदु राष्ट्रातील शाळांत भूगोल, गणित, रसायनशास्त्र इत्यादी आयुष्यात काही उपयोग नसलेल्या विषयांपेक्षा ‘मुले सात्त्विक कशी होतील’ याचे, म्हणजे ‘साधना कशी करायची’ याचे शिक्षण दिले जाईल. त्यामुळे रामराज्यात नव्हते, तसे भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, खून इत्यादी हिंदु राष्ट्रात नसेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त धर्मकार्य करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या घोषणेने आनंदाचे वातावरण !

आतापर्यंतच्या अधिवेशनात ५ संत होऊन ४० हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे हीच अधिवेशनाची फलनिष्पती !

१२ राज्यांत आयोजित ‘हिंदु राष्ट्र अधिवेशनां’मध्ये २ सहस्र १०० स्थानिक हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

भारतात प्रवास करतांना आम्ही जिल्हा पातळीवर ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित केली. एकूण ३६ जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण !

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: यासंबंधीचे ट्वीट करून माहिती दिली. ‘असे असले, तरी प्रकृती एकदम चांगली आहे’, असेही त्यांनी नमूद केले आहे.

अधिकोषांनी (बँकांनी) खरीप हंगामातील कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्ज काढण्यात काही अडचणी येत असतील, तर त्यांनी कृषी विभागाकडून माहिती घ्यावी. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणासाठी योग्य मार्गदर्शन करावे.

अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधातील २१ गुन्ह्यांमध्ये तिला अटक करणार नाही !

केतकीविरोधात एकूण २२ गुन्हे नोंद असून तिला एकामध्ये जामीन संमत झाला; परंतु ‘तिच्याविरोधातील अन्य गुन्ह्यांत आम्ही तिला अटक करणार नाही’, असे सरकारी अधिवक्त्या अरुणा पै यांनी सांगितले.