कर्नाटकात जनता दलच्या आमदाराने महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर उगारला हात !

एका प्राचार्यांना अशा प्रकारे वागणूक मिळत असेल, तर सर्वसामान्य जनतेला कशी वागणूक मिळत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! लोकप्रतिनिधी हे जनतेचे रक्षक नसून भक्षक झाल्याचेच हे उदाहरण ! अशा आमदारांवर कठोर कारवाई आवश्यक !

म्हैशाळ (जिल्हा सांगली) सामूहिक आत्महत्या प्रकरणात १३ खासगी सावकारांना अटक !

म्हैशाळ येथे २० जून या दिवशी एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी एकूण २५ खासगी सावकरांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांपैकी १३ जणांना अटक करण्यात आली आहे

मुसलमान किन्नराकडून मौलवीच्या साहाय्याने हिंदु किन्नराचे धर्मांतर !

मुसलमान किन्नरांमध्येही धर्माविषयी किती अभिमान आहे, हे लक्षात घ्या !

जम्मू-काश्मीरमध्ये ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक

अशा आतंकवाद्यांना पोसण्याऐवजी त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा !

बांदा (उत्तरप्रदेश) येथे शिक्षकाकडून अल्पवयीन ३ विद्यार्थिनींवर बलात्काराचा प्रयत्न

नैतिकतेचे किती अधःपतन झाले आहे, हेच यातून स्पष्ट होते. आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवून ती करवून घेतली असती, तर आज ही स्थिती आली नसती ! ही स्थिती धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

रशिया-युक्रेन युद्धात रशियाचे ३४ सहस्र सैनिक ठार झाल्याचा युक्रेनचा दावा

गेल्या साडेतीन मासांपासून चालू असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात आतापर्यंत रशियाचे अनुमाने ३४ सहस्र १०० सैनिक ठार झाले, असा दावा युक्रेनकडून करण्यात आला.

अफगाणिस्तानातील भूकंपात २५५ जण ठार

अफगाणिस्तानात २२ जूनच्या सकाळी झालेल्या ६.१ ‘रिश्टर स्केल’ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५५ जणांचा मृत्यू झाला, तर १५० हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

आंदोलनाच्या वेळी काँग्रेसच्या नेत्या नेट्टा डिसोझा पोलिसांवर थुंकल्या !

काँग्रेसवाल्यांची विकृती ! पोलिसांशी असे वागणारे नेते जनतेशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा !

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मूर्मू  राष्ट्रपती पदाच्या उमेदवार घोषित !

पुढील मासात होणार्‍या राष्ट्रपतीपदाच्या मतदानासाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (‘रालोआ’कडून) मूळच्या ओडिशा येथील आणि सध्या झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मूर्मू यांना उमेदवारी घोषित करण्यात आली.

साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्याचा ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने निषेध

छत्रपती शिवराय वयाच्या सोळाव्या वर्षापासून पातशाह्यांपासून मुक्त करण्यासाठी लढले. त्यातही त्यांनी २ वेळा पोर्तुगिजांना गोव्यातून हाकलण्यासाठी प्रयत्न केले. तरीही त्यांनी पोर्तुगिजांना घालवण्यासाठी आक्रमण केले नाही, असे म्हणणे कितपत योग्य ?