हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नसलेले मठाधिपती होण्याच्या लायकीचे आहेत का ?
सर्वधर्मसमभाव मानणारे अनेक मठाधीश हिंदूंच्या बाजूने उभे रहात नाहीत.
सर्वधर्मसमभाव मानणारे अनेक मठाधीश हिंदूंच्या बाजूने उभे रहात नाहीत.
अमेरिकेच्या ‘प्यू रिसर्च सेंटर’ने भारतातील सहिष्णुता धार्मिक सलोखा, स्वातंत्र्य आणि जातीपंथातील विविध मतांचा ऊहापोह करणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. याविषयी दैनिक ‘तरुण भारत’च्या गोवा आवृत्तीमध्ये पी. कामत यांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संकलित भाग आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी धर्माधिष्ठित अर्थशास्त्र आवश्यक !
लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. ‘शब्दांची उपांत्य (शेवटून दुसरी) अक्षरे व्याकरणदृष्ट्या कशी लिहावीत ?’, यासंबंधी जाणून घेऊ.
पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.
गोवा मुक्त झाला, तरी मये गावाला मुक्ती मिळालेली नाही. तेथील भूमी अजूनही ग्रामस्थांच्या नावावर नाहीत. प्रत्येक निवडणुकीत या भूमी ग्रामस्थांच्या नावावर करण्याविषयी राजकारण्यांकडून वचने आणि घोषणा दिल्या जातात; पण प्रश्न अजून सुटलेला नाही.
‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. २६ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘अनेक गोष्टींविषयी असणारी बुद्धीची अनभिज्ञता’ यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.
साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !
‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो.
‘पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध केल्याचा श्राद्धविधीतील पिंडांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.