एकमेवाद्वितीय तीर्थक्षेत्र असलेला भूवैकुंठातील सनातनचा रामनाथी आश्रम !
कलियुगात धर्मग्लानीच्या काळातही आश्रमाची सात्त्विकता पूर्णपणे टिकून आहे सर्व हिंदूंना या क्षेत्राची ओळख व्हावी या हेतूने हे लेखरूपी कृतज्ञतापुष्प श्रीगुरुचरणी अर्पण करते.
कलियुगात धर्मग्लानीच्या काळातही आश्रमाची सात्त्विकता पूर्णपणे टिकून आहे सर्व हिंदूंना या क्षेत्राची ओळख व्हावी या हेतूने हे लेखरूपी कृतज्ञतापुष्प श्रीगुरुचरणी अर्पण करते.
हे श्रीकृष्णा, जन्माला येण्यापूर्वी आणि जन्माला आल्यानंतर आयुष्यातला प्रत्येक क्षण-नि-क्षण तू माझ्या समवेत होतास, आहेस आणि असणार आहेस; म्हणून तुझ्या चरणी ‘कृतज्ञ’ आहे रे !
समाजाकडून साधना करवून घेण्यासाठी झटणे, हेच सनातनच्या साधकांचे ‘शिष्य’ म्हणून असलेले कर्तव्य !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा देवभूमी हिमाचल प्रदेश येथील दैवी दौर्याचा वृत्तांत !
महामार्गावरील वाहतूक बॅरिकेट्सच्या साहाय्याने बंद करण्यात आली आहे.
२६ जुलै या दिवशी शनिवारवाडा ते राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत कारगिल सद्भावना दौड काढण्यात येणार आहे.
आतापर्यंत जगात वासनांध पाद्य्रांच्या कारवाया समोर येत होत्या. आता द्वेषमूलक आणि अश्लाघ्य विधाने करणारेही पाद्री आहेत, हेही समोर येत आहे. याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी बोलतील का ?
कोल्हापूर अद्यापही संपर्कहीन
सहस्रो एकर शेतीची हानी
४० सहस्रांहून अधिक लोकांचे स्थलांतर
जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांवर पाणी आल्याने जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर राज्य परिवहन महामंडळाने वाहतूक सेवा बंद केली आहे.
गरीब हिंदूंना आमीष दाखवण्यात येत असल्यानेच त्यांचे धर्मांतर होत आहे, हेच सत्य आहे. हे मांझी का सांगत नाहीत ?