दिवसभरात १४ रुग्णांचा मृत्यू, तर ४७३ नवीन कोरोनाबाधित

खासगी रुग्णालयांनी मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांची संख्याच शासनाला कळवली नाही !

महामारीचे प्रमाण अल्प होईपर्यंत गोव्यातील ‘नाईटलाईफ’ बंद ठेवावे ! – मायकल लोबो, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री

‘नाईटलाईफ’ भारतीय संस्कृतीत बसत नसल्यामुळे ते कायमचेच बंद करावे !

राज्यातील सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय चालू करावा ! – पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर

कोरोनामुळे गेल्या २ वर्षांत पर्यटन विकास महामंडळाची मोठ्या प्रमाणात हानी !

मोठ्या प्रमाणात लागवड करू इच्छिणार्‍या शेतकर्‍यांना औषधी वनस्पतींची रोपे उपलब्ध करून देणार !

रोपे मिळवण्यासाठी शेतकर्‍यांनी ‘क्षेत्रीय सहसुविधा केंद्र, पश्‍चिम विभागा’च्या ९०२१०८६१२५ या क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेल वर संपर्क साधावा.

ईश्‍वरप्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?

‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्‍वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले               

उद्योजकांनी व्यवसाय करतांना राष्ट्र्र-धर्मकार्यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत ! – रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, ‘पितांबरी’ उद्योगसमूह

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ उद्योजक वार्तालापाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

कोरोनाच्या काळात अनाथ झालेल्या मुलांना अवैधरित्या दत्तक घेणार्‍या स्वयंसेवी संस्थांवर कारवाई करा !

कोरोनामुळे मोठ्या संख्येने लहान मुलांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे. अशा अनाथ मुलांना स्वयंसेवी संस्थांकडून दत्तक घेण्याचे प्रयत्न होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे राज्य आणि केंद्र सरकार यांना निर्देश !

पॅलेस्टाईन आणि चीन यांच्याविषयी भारताने स्पष्ट भूमिका घेऊन इस्रायलच्या बाजूने उभे रहायला हवे ! – सुशील पंडित, संस्थापक, ‘रूट्स इन कश्मीर’

चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांतर्गत ‘जग तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने जात आहे का ?’ या विषयावर विशेष चर्चासत्र…

समाजाला साधना शिकवण्यासाठी मंदिर विश्वस्तांनी संघटित प्रयत्न करावेत ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

साधना केल्याने ईश्वरावरील श्रद्धा वाढते. ‘न मे भक्तः प्रणश्यति’ (माझ्या भक्ताचा नाश होत नाही.) या वचनाप्रमाणे ईश्वर त्याच्या भक्तांचे नेहमीच रक्षण करतो.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मराठा समाजासाठी आरक्षित केलेल्या वसतीगृहात घुसखोरी केली ! – बबनराव लोणीकर, आमदार

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करायची सवय आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथे मराठा समाजासाठी आरक्षित केलेल्या वसतीगृहात ते घुसखोरी करत आहेत, असा आरोप..