काश्मिरी हिंदूंचे सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्वसनही व्हायला हवे ! – राहुल कौल, अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर
कलम ३७० हटवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. काश्मिरी हिंदूंचा झालेला छळ अद्यापही का सोसला जात आहे ?
कलम ३७० हटवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. काश्मिरी हिंदूंचा झालेला छळ अद्यापही का सोसला जात आहे ?
हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मासाठी कार्य करणार्या संघटनांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे फेसबूकने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांच्या पानांवर बंदी आणली असेल, तर याची माहिती हिंदु जनजागृती समितीला कळवा.
ताज्या वनस्पती नेहमीच उपलब्ध होतील, असे नसल्याने वनस्पती ज्या दिवसांत उपलब्ध होतात, त्या दिवसांत त्या गोळा करून त्यांची साठवण करावी.
पुणे येथील साधक मोहन चतुर्भुज यांचे ३०.४.२०२१ या दिवशी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्याविषयी नोएडा येथे रहाणारी त्यांची मावसबहीण आणि पुणे येथील साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
सौ. राजपूत यांच्याविषयी सौ. स्नेहल गुरव यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते.
साधकांना मायेचा आश्रय दिला ।आणि सर्व साधकांच्या त्या ‘आई’ झाल्या
‘सौ. सुप्रिया माथूर यांनी एक स्वभावदोष निर्मूलन विषयी सत्संग पुष्कळच चांगला घेतला. त्यामध्ये त्यांनी प्रक्रियेविषयीचे ३ टप्पे सांगितले.
कोकण ही भगवान परशुरामाची भूमी ! पूर्वीपासूनच कोकण हे निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. कोकणातील आताची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती यात अनेक पटींनी भेद जाणवतो.
सर्व संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु डॉक्टर, सर्व देवदेवता यांचे दर्शन होऊन त्यांचे अस्तित्व अनुभवता येणे