काश्मिरी हिंदूंचे सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्वसनही व्हायला हवे ! – राहुल कौल, अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

कलम ३७० हटवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. काश्मिरी हिंदूंचा झालेला छळ अद्यापही का सोसला जात आहे ?

हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना आवाहन !

हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मासाठी कार्य करणार्‍या संघटनांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे फेसबूकने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांच्या पानांवर बंदी आणली असेल, तर याची माहिती हिंदु जनजागृती समितीला कळवा.

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

ताज्या वनस्पती नेहमीच उपलब्ध होतील, असे नसल्याने वनस्पती ज्या दिवसांत उपलब्ध होतात, त्या दिवसांत त्या गोळा करून त्यांची साठवण करावी.

परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असल्याने ‘सेवा आणि साधना’ हेच जग असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील साधक कै. मोहन चतुर्भुज (वय ६७ वर्षे) !

पुणे येथील साधक मोहन चतुर्भुज यांचे ३०.४.२०२१ या दिवशी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्याविषयी नोएडा येथे रहाणारी त्यांची मावसबहीण आणि पुणे येथील साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

जीवनातील कठीण प्रसंगात स्थिर आणि भगवंताच्या सतत अनुसंधानात रहाणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या मीरारोड (मुंबई) येथील सौ. सुनीता राजपूत (सौ. कोळी) (वय ६५ वर्षे) !

सौ. राजपूत यांच्याविषयी सौ. स्नेहल गुरव यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

गुरुप्राप्ती आणि गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ?

तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते.                        

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना ‘आपण नेमके कुठे आहोत ?’, हे स्वतःच कसे शोधायचे ? याविषयी सौ. सुप्रिया माथुर यांनी केलेले मार्गदर्शन !

‘सौ. सुप्रिया माथूर यांनी एक स्वभावदोष निर्मूलन विषयी सत्संग पुष्कळच चांगला घेतला. त्यामध्ये त्यांनी प्रक्रियेविषयीचे ३ टप्पे सांगितले.

६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विजय लोटलीकर यांनी पूर्वीचे ‘वैभवशाली कोकण’ आणि आताचे ‘उदासीन कोकण’ यांविषयी केलेले यथार्थ वर्णन !

कोकण ही भगवान परशुरामाची भूमी ! पूर्वीपासूनच कोकण हे निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. कोकणातील आताची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती यात अनेक पटींनी भेद जाणवतो.

रामनाथी (गोवा) येथे सनातनच्या आश्रमात होत असलेल्या हवनाच्या वेळी करण्यास सांगितलेल्या श्री दुर्गादेवीच्या नामजपाच्या वेळी रायगड जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

सर्व संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु डॉक्टर, सर्व देवदेवता यांचे दर्शन होऊन त्यांचे अस्तित्व अनुभवता येणे