गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी असणे !

‘गुरुकृपायोग ज्याला कळला आणि वळला, तो सुटला. गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी आहे. जितके गुरुकृपायोगावर चिंतन आणि मनन करावे, तितके त्याचे अंतरंग उलगडत जाते. गुरुकृपायोग हा ‘यो बुद्धेः परतस्तु सः ।’ म्हणजे ‘बुद्धीच्या पलीकडील स्तरावरील’….

राजकारणविरहित काम केल्यासच देश वाचेल, अन्यथा देशामध्ये फक्त मुडद्यांचे राज्य राहील ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची जनता दोन वर्षांपासून संकटात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढाई चालू आहे. यातून आपण नक्की आपण बाहेर पडू. पुढील महाराष्ट्र दिन आपण नेहमीच्या उत्साहात साजरा करू, अशा शुभेच्छा देतो.’’

साधना म्हणजे काय ?

गुरु म्हणजे ईश्‍वराचे साकार रूप आणि ईश्‍वर म्हणजे गुरूंचे निराकार रूप या योगातील मुख्य साधना म्हणजे आपले मन, बुद्धी आणि अहं गुरूंना अर्पण करणे, तसेच आपल्या मनाने विचार न करता आणि आपल्या बुद्धीने निर्णय न घेता गुरूंच्या विचाराने अन् निर्णयाप्रमाणे वागणे…

भरूच (गुजरात) येथील कोविड सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १६ जणांचा मृत्यू !

भारतात कोविड सेंटरला आग लागण्याच्या घटना वाढत असतांना त्या रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा देश पातळीवर काय प्रयत्न करणार ?

कोरोनातून बरे झाल्यानंतरही ६ मासांपर्यंत मृत्यूचा धोका रहातो ! – संशोधनाचा निष्कर्ष

या संशोधनासाठी वैज्ञानिकांनी डेटाबेसमधून ८७ सहस्रांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आणि ५० लाख सामान्य रुग्ण यांची तपासणी केली. यात कोरोनाचा संसर्ग न झालेल्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ६ मासांपर्यंत मृत्यूचा धोका ५९ टक्के अधिक होता.

यवतमाळ जिल्ह्यात कलम ३७ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू !

जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार १ मे पासून १५ मे च्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

वर्धा येथे रुग्णाच्या नातेवाइकांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी १० घंटे फिरावे लागले !

वर्धा येथील प्रशासनाचा भोंगळ कारभार ! रुग्णांच्या संदर्भात अक्षम्य हलगर्जीपणा करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

अशा धर्मांधांना कारागृहात डांबा !

प्रसिद्ध पत्रकार आणि सूत्रसंचालक रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात निधन झाले. सरदाना यांच्या निधनानंतर सामाजिक माध्यमांतून काही धर्मांधांनी आनंद व्यक्त करणारे ट्वीट्स केले आहेत.

आपत्काळात सर्व मानव जिवंत रहाण्यासाठी आणि सृष्टीच्या कल्याणासाठी कृतीशील असणारे एकमेव द्रष्टे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

 ‘तिसर्‍या महायुद्धात एखादा देश जिंकावा किंवा एखाद्या देशाची हानी होऊ नये’, असा विचार माझ्या मनात येत नाही, तर ‘सात्त्विक व्यक्ती जिवंत राहाव्यात’, एवढाच विचार येतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

साधकांनी कंटाळा न करता सतत आध्यात्मिक स्तरावर कठोर साधना केली, तर साधकांच्या जीवनरक्षणासाठी व्यय होणारी संतांची आणि परात्पर गुरुदेवांची शक्ती राष्ट्ररक्षणासाठी वापरली जाऊन ‘ईश्‍वरी राज्य’ लवकर येईल !