राज्यात लाचलुचपत विभागाच्या कारवाईत वर्षभरात ३७६ आरोपींना अटक

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी ३३ टक्क्यांनी वाढलेली आहे. लाचखोरांच्या कारवाईत नेहमीच आघाडीवर असलेला पुणे विभाग यंदा तिसर्‍या स्थानावर आला आहे. त्यामुळे पुणे विभागात लाचखोरीच्या तक्रारी अल्प आल्या कि कारवाई करण्यात विभाग अल्प पडत आहे, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

सोलापूर महापालिका क्षेत्रात प्रवेश करणार्‍यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी अहवाल बंधनकारक

शहरातील किराणा, भाजी, फळे, मांस विक्रीची दुकाने १५ मेपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू असणार आहेत, असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले.

कोरोना रुग्णांच्या साहाय्यासाठी नागपूर येथे रिक्शाचालकाने रिक्शाला रुग्णवाहिकेत पालटले !

दळणवळण बंदीमुळे शहरातील अनेक रिक्शाचालक बेरोजगार झाले आहेत. या स्थितीत शहरातील रिक्शाचालक श्री. आनंद वर्धेवार यांनी स्वतःतील कल्पकतेने रिक्शाला रुग्णवाहिकेत पालटून ते गरजू रुग्णांना नि:शुल्क साहाय्य करत आहेत.

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह रायगड येथेही पुष्कळ हानी !

वादळामुळे मुंबईच्या समुद्रामध्ये दोन मोठी जहाजे भरकटली आहेत. नौदलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. एका जहाजावर २७३, तर दुसर्‍या जहाजावर १३७ जण आहेत. या जहाजांच्या साहाय्यासाठी आय.एन्.एस्. कोच्ची, आय.एन्.एस्. कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत.

खरे ‘जागरण’ !

दैनिक ‘जागरण’ या हिंदी वृत्तपत्राने वस्तूनिष्ठ विश्‍लेषण करण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. ‘कुंभमेळ्यामुळे देशात कोरोनाचा संसर्ग वाढला नाही’, हे ‘जागरण’ने समप्रमाण दाखवून दिले आहे. ‘जागरण’ने खरी शोधपत्रकारिता करत कुंभमेळ्यावर बोट दाखवणार्‍यांना उघडे पाडले आहे.

भ्रष्टाचार मुळापासून नष्ट व्हावा !

महाराष्ट्रात यावर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३७६ आरोपींना अटक केली आहे. गुन्हेगारांना पकडणे हा भाग चांगला असला, तरी मुळात भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन कधी होणार ? हा प्रश्‍न आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने डोके वर काढले असतांना भ्रष्टाचार निपटण्यासाठी शासकीय वेळ आणि मनुष्यबळ वापरावे लागणे, हे खेदजनक आहे. कोरोनामुळे जनसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा स्थितीत कामे पूर्ण … Read more

गुरु आणि श्रीकृष्ण यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर साधक पती लाभून भावपूर्ण वातावरणात विवाह सोहळा पार पडल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

आईच्या मार्गदर्शनामुळे श्रद्धा दृढ होणे, परात्पर गुरुदेवांना ‘तुझा भक्त असणार्‍या व्यक्तीशी मला लग्न करायचे आहे’, असे आत्मनिवेदन करणे

बुलढाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी रुग्ण आणि नातेवाईक यांना दिले मांसाहाराचे जेवण !

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी ‘उपवास वगैरे न करता मांसाहार करावा’, असा उपदेश दिला होता. गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर वाद झाल्यानंतरही ते स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहिले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अंदमानमधील कार्य !

स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानमधून सुटले, त्याला २ मे २०२१ या दिवशी १०० वर्षे झाली. बाबाराव आणि तात्याराव सावरकर हे दोघे बंधू ३ सहस्र ५८६ दिवसांनंतर २ मे १९२१ या दिवशी अंदमानातून सुटले. याविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानमध्ये केलेले कार्य……

नागरदेवळे (जिल्हा नगर) येथील स्थानिक मागासवर्गीय हिंदूंना घरे सोडून जाण्यासाठी धर्मांधांकडून मारहाण

हिंदूंना कसेही करून पळवून लावून त्यांच्या जागा कह्यात घेण्यासाठी धर्मांध प्रयत्नशील असतात; मात्र हिंदूंना प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून संरक्षण मिळत नसल्याने धर्मांधांचे फावते. यावर उपाय म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन स्वत:चे रक्षण करणे आवश्यक आहे !