रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर धाराशिव जिल्हा आणि सोलापूर शहरात संचारबंदीत शिथिलता !

सध्या सोलापूर जिल्हा कोरोना हॉटस्पॉट आहे, तर काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची गंभीर स्थिती होती. असे असूनही केवळ अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी रमजान ईदच्या निमित्ताने नियम शिथील का केले जातात ?

न्यासाचे विश्‍वस्त नियुक्त करतांना पात्रता पडताळणी महत्त्वाची ! – नागपूर खंडपिठाचा निकाल

आतापर्यंत मंदिरे, न्यास येथे धर्मादाय आयुक्तांकडून विश्‍वस्तांच्या नियुक्त्या करतांना निकष आणि पात्रता अटी यांचे उल्लंघन कशावरून झाले नसेल ? त्यामुळे सरकारने राज्यातील सर्व मंदिरे, न्याय येथे विश्‍वस्तांच्या नियुक्त्या नियमाप्रमाणे झाल्या आहेत कि नाही, हे पडताळावे

कृषी कायद्याविरोधात देहलीच्या टीकरी सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या तंबूमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

याविषयी शेतकरी संघटना गप्प का ? त्यांचे आंदोलन भरकटले आहे, असे समजायचे का ?

अनंतनाग येथे ३ आतंकवादी ठार

काश्मीरच्या अनंतनागच्या कोकोरनाग येथे झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांना ठार केले.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

एका शहरात रेमडेसिविरच्या काळ्या बाजाराविषयी एका महिला डॉक्टरांना आलेला अनुभव

देशाचे दुसरे विभाजन रोखण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राष्ट्रवाद अनुसरणे आवश्यक ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट वीर सावरकर : अंदमान कारावासातून सुटकेची शताब्दीपूर्ती’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दिल्या जाणार्‍या विनामूल्य धान्य योजनेचा प्रारंभ

कोरोना काळात अन्नसुरक्षा योजनेच्या अंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लोकांना राज्यशासनाने प्रत्येक मास दिले जाणारे धान्य विनामूल्य देण्याची घोषणा केली आहे.

उजनी धरणाच्या पाण्यावरून पुणे आणि सोलापूर येथील शेतकर्‍यांमध्ये वाद

पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि अधिकारी यांच्या समोरच चर्चेतील खडाजंगीतून सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकरी यांच्यात वाद निर्माण झाले. यातून तणावपूर्ण गोंधळ निर्माण झाला होता.

उजनी धरणाने गाठला तळ

पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांसमोर पाण्याचे संकट उभे राहिले आहे

ज्येष्ठ पत्रकार आणि रा.स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अर्जुनराव केदारी गौंडाडकर यांचे निधन

कंग्राळ गल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार आणि रा.स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अर्जुनराव केदारी गौंडाडकर (वय ८२ वर्षे) यांचे ९ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. अर्जुनराव गौंडाडकर यांनी दैनिक पुढारीच्या कार्यालयात अनेक वर्षे सेवा केली.