जिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर ! – राजन तेली

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटिसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम रहातील, अशी सूचना केली आहे. याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्या वेळी घेतले, त्या वेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे.

अयोध्येतील राममंदिरासाठीच्या निधीसमर्पण मोहिमेला पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिरातून प्रारंभ

अयोध्येत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रावरील २.७ एकर भूमीत ५७ सहस्र ४०० चौरस फूट क्षेत्रामध्ये पुढील ३ वर्षांत भव्य अशा राममंदिराची उभारणी केली जात आहे. या अनुषंगाने उद्योजक श्रीनिवास धेंपो यांच्या अध्यक्षतेखाली गोवा समर्पण निधी समितीने गोव्यात निधी समर्पण मोहिमेला प्रारंभ केला आहे.

आंध्र प्रदेश में मंदिरों पर हुए आक्रमणों के प्रकरण में भाजपा और तेलुगु देसम के १५ कार्यकर्ता गिरफ्तार !

हिन्दुओं के विरुद्ध नया षड्यंत्र !

हिंदूंच्या विरोधातील नवीन षड्यंत्र जाणा !

आंध्रप्रदेशात गेल्या दीड वर्षापासून हिंदूंच्या मंदिरांवर होणारी आक्रमणे आणि मूर्तींची तोडफोड यांच्या प्रकरणात भाजप अन् तेलुगु देसम् पक्ष यांच्या २० हून अधिक कार्यकर्त्यांपैकी १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीसदलाचे सध्याचे ब्रीदवाक्य ‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश’ पोलीस सार्थकी लावतात का ?

​पोलीसदलात बरीच वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकार्‍याने पोलीसदलाविषयी जे काही अनुभवले, ते त्यांच्याच शब्दांत क्रमशः देत आहोत . . .

ॲनिमेशनद्वारे सांताक्लॉज ‘भरतनाट्यम्’ नृत्य प्रस्तुत करत असल्याचे चलत्’चित्र प्रसारित करून ‘भरतनाट्यम्’ या भारतीय शास्त्रीय नृत्याचे विडंबन करणे !

भारतीय शास्त्रीय नृत्याचे विडंबनात्मक स्वरूप पाहिल्याने ‘सात्त्विक नृत्याचे विडंबन करणे योग्य आहे’, असा चुकीचा संदेश समाजात जातो. त्यामुळे समष्टीची हानी होते.

काळानुसार आधुनिक उपकरणांनी युक्त आयुर्वेददेखील आधुनिक चिकित्सापद्धतच !

ॲलोपॅथी चिकित्सापद्धतीच्या अनेक तज्ञ शल्यचिकित्सकांनी हे मान्य केले की, आयुर्वेदाच्या अनेक शल्यक्रियांचे अनुकरण सध्याचे शल्यचिकित्सक करत आहेत. अनेक जण हे मनातून मान्य करत आहेत; परंतु स्पष्ट सांगण्यात त्यांना संकोच वाटत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे   दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

नारळाने दृष्ट काढल्यानंतर नारळावर झालेला परिणाम आणि त्याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

‘नारळाने दृष्ट काढल्यानंतर नारळावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली, तिच्या निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत ….

जुलै २०२० मध्ये दाओस (क्रोएशिया) येथे एस्.एस्.आर्.एफ्. च्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरांत साधकांना शिकायला मिळालेली आणि जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

काही साधकांची भावजागृती होत होती, तसेच काहींना ‘आपण रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातच आहोत’, असे वाटत होते.