‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत विमानाने शारजाहून ८५ नागरिक गोव्यात

भारतात येऊ इच्छिणार्‍या विदेशातील भारतीय प्रवाशांसाठी ५३ वे विमान गोव्यात ८५ प्रवाशांना घेऊन आले. भारत शासनाच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत हे विमान शारजाहून २६ डिसेंबरला सकाळी गोव्यात पोचले.

अल्पसंख्यक मंत्रालय ने मुसलमानबहुल भागों में मुसलमान पुलिस, शिक्षक रखने की सरकार से सिफारिश की !

केंद्र सरकार इसे रोकें !

आपत्काळाविषयी साधकांना पडलेले प्रश्‍न आणि त्यांवरील योग्य दृष्टीकोनांविषयी एका साधकाचे झालेले चिंतन !

आपत्काळासंदर्भात ‘सर्वांच्या मनात विविध प्रश्‍नांचे काहूर माजले आहेत’, भगवंताला शरण जाऊन त्या विचारांवर चिंतन केले असता भगवंताने उलगडून दाखविलेले दृष्टीकोन क्रमशः प्रस्तुत करीत होतो आज अंतिम भाग तिसरा पाहूया . . .

‘हिंदु धर्मात महिलांना दुय्यम स्थान दिले आहे’, असा कांगावा करणार्‍यांचा खोटेपणा !

‘पुरोगामी आणि हिंदु धर्मावर टीका करणारी मंडळी ‘हिंदु धर्मात महिलांना दुय्यम स्थान दिले आहे, महिलांवर अनेक निर्बंध आहेत, महिला अबला आहेत’, अशा प्रकारची टीका करतात. अशा हिंदुद्वेष्ट्या मंडळींची टीका, म्हणजे केवळ तथ्यहीन आरोप असतात.

वाहतूक पोलिसांकडून संघटितपणे चालू असलेला प्रचंड भ्रष्टाचार !

वाहतूक विभागामध्ये काही भ्रष्ट कर्मचार्‍यांनी नवीन नवीन युक्त्या काढून भ्रष्टाचार वाढवला आहे. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

भारतीय कामगार बेकारी आणि उपासमारी यांच्या संकटात सापडणे अन् देशावर आर्थिक बोजा पडणे

बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्यासाठी राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची (‘एन्.आर्.सी.’ची) प्रक्रिया किती आवश्यक आहे, ते दिसून येते. त्याचसमवेत ही प्रक्रिया प्रभावीपणे आणि कठोरपणे कार्यवाहीत आणलीे, तरच देशाचे रक्षण होऊ शकेल.

पितृपक्षातील काळात श्रीदत्ताच्या विशिष्ट नामजपाचा साधकांवर पुष्कळ अधिक सकारात्मक परिणाम होणे

श्रीदत्ताचे नामजप ऐकल्याचा व्यक्तीवर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने घेण्यात आलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण देत आहोत.

कुंडई येथील जागृत श्री नवदुर्गादेवीचा जत्रोत्सव

श्री नवदुर्गा देवस्थान हेे कुंडई गावचे आराध्य ग्रामदैवत ! या देवस्थानच्या सर्व चालीरिती, देवकृत्ये, तसेच वार्षिक उत्सवाची देखभाल या गोष्टी गावकरी मोठ्या उत्साहाने करत असतात. या देवालयाचा जीर्णोद्धार कुंडई ग्रामसंस्थेकडून १९१० या वर्षी झाला. कुंडईत श्री नवदुर्गेची स्थापना झाल्यापासून सर्वजण तिलाच ग्रामदैवत मानू लागले.

आपली वास्तू लवकरात लवकर विकली जावी, यासाठी वास्तुदेवतेला प्रार्थना करा, तसेच पुढील उपाय करा !

आपण ज्या घरात इतकी वर्षे राहिलो, त्या घरातील वास्तुदेवतेप्रती आपण कृतज्ञ असले पाहिजे; कारण तिने आपल्याला इतकी वर्षे सांभाळले आहे आणि आपले रक्षण केले आहे. तिचे ऋण आपल्यावर आहेत.

बाहेरील ‘बेकरी’त बनवलेली आणि आश्रमातील ‘बेकरी’त बनवलेली बिस्किटे यांच्या संदर्भात केलेले संशोधन !

‘बिस्किटे खाल्ल्याने व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.