रस्त्यावरील फलकावर असे लिहिणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे.
‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे.
श्री. धनंजय राजहंस यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
पुजार्याच्या पाया पडायला आम्हाला कमीपणा वाटत नाही; त्याला परंपरेचा आधार आहे; पण उद्या मंदिर सरकारच्या कह्यात गेल्यावर तसे करायला आम्हाला लाज वाटेल.’’
आपल्या मनातील कल्पना साकार होण्यास आपल्यामध्ये तसे सामर्थ्य असावे लागते किंबहुना त्या वाहनात स्थानापन्न होण्याची श्रींची इच्छा ही तर सर्वांत अधिक महत्त्वपूर्ण असते. या सर्व गोष्टींचा ज्या वेळी संगम होतो, तेव्हाच अशा कल्पना मूर्तीमंत स्वरूपात (प्रत्यक्षात) उतरतात, याचा प्रत्यक्षात अनुभव आम्हाला आला.
अमेरिकेच्या संसदेने संरक्षण धोरण विधेयक संमत केले असून यात चीनी सरकारकडून प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ भारताविरोधात चालू असलेली सैन्याची आक्रमकता संपवण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.
भारतातील असहिष्णुतेत गेल्या २ वर्षांत वाढ झाली असून देश मुसलमानांसाठी ‘धोकादायक आणि हिंसक’ झाला आहे, असे मत ‘दक्षिण आशिया स्टेट ऑफ मायनॉरिटीज’ या अहवालात मांडण्यात आले आहे.
उल्टा चोर कोतवाल को डांटे !
‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक ! वाचकांसाठी ही भाकणूक क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत . . .
‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .