धावत्या लोकलमधून हिंदु पत्नीला ढकलून देणार्‍या धर्मांधाला अटक

कायद्याचे भय नसलेल्या अशा धर्मांधांवर कठोर कारवाई झाल्यासच त्यांच्यावर वचक बसेल आणि हिंदु मुलींचे जीव वाचतील ! धर्मांधांच्या प्रेमाच्या प्रलोभनांना बळी पडून त्यांच्याशी निकाह करणार्‍या हिंदु तरुणी यातून काही बोध घेतील का ?

औरंगजेबाप्रती प्रेम कशासाठी ?

औरंगाबादला संभाजीनगर संबोधणे आणि नामांतर करणे हा तेथील नागरिकांच्या अस्मितेचा विषय आहे.छत्रपती संभाजी महाराजांना महत्त्व द्यायचे कि औरंगजेबाला ?, असा प्रश्‍न शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. 

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीची काढण्यात येणार रथांतून मिरवणूक !

सोमवार, १८ जानेवारीपासून जत्रोत्सवाला प्रारंभ होत असून शनिवार, २३ जानेवारीपर्यत विविध धार्मिक कार्यक्रमांनुसार जत्रोत्सव साजरा केला जाणार आहे. १८ जानेवारी या दिवशी सकाळी धार्मिक विधी झाल्यावर बारा गावकर नमनाला बसणार आहेत.

अशा कसायांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील मवाना भागामध्ये गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांध कसायाच्या कुटुंबाने शस्त्रांसह प्राणघातक आक्रमण केले. यात एका महिला पोलीस शिपायाच्या गळ्यात फाशीचा दोर आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

वेंगुर्ला येथे २३ ते २६ जानेवारी या कालावधीत कीर्तन महोत्सव होणार

वेंगुर्ला तालुक्यातील ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान-वेंगुर्ला आणि श्री देव रामेश्‍वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने २३ ते २६ जानेवारी या कालावधीत श्री रामेश्‍वर मंदिर येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

परात्पर गुरु डॉक्टरांंनी दैवी बालकांची व्यापक स्तरावरील समष्टी साधना व्हावी, यासाठी त्यांना ‘संत’ होण्यास प्राधान्य देण्यास सांगणे

दैवी बालकांंना ‘समाजामध्ये सात्त्विकता पसरवणे’ या उद्देशाने देवाने जन्माला घातले आहे. त्यामुळे ‘त्यांनी लवकर संत व्हावे’, असा परात्पर गुरु डॉक्टरांचा उद्देश आहे.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले ज्ञान चित्तात अनंत काळापर्यंत टिकते’, याविषयी साधकाला आलेली प्रचीती !

काही वर्षांपूर्वी स्वामी कृष्णप्रसाद सनातनच्या रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी त्यांनी ‘महिलांनी कपाळावर कुंकू लावण्याचे महत्त्व’ या विषयावरील भित्तीपत्रक पाहिले होते, ती माहिती त्यांनी त्यांच्या साधकांना आठवणीने सांगितली होती.

खानयाळे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री सातेरी दाडसाखळ देवस्थानचा आज जत्रोत्सव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील खानयाळे येथील श्री सातेरी दाडसाखळ देवस्थानचा जत्रोत्सव १८ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्त देवस्थानविषयीची माहिती थोडक्यात पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुणालाही साहाय्य करतांना ‘त्याच्या मुख्य अडचणी प्रारब्धामुळे आल्या आहेत’, हे लक्षात घेऊन त्याला साधना करण्यासही सांगावे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

पोर्तुगीज राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या विरोधातील कुंकळ्ळीतील संघर्ष !

‘ख्रिस्ती धर्म गोमंतकीय हिंदूंवर लादण्याच्या पोर्तुगिजांच्या प्रयत्नांना सासष्टीत कडाडून विरोध केला, तो कुंकळ्ळी आणि असोळणे या गावांतील गावकर्‍यांनी. या गावात देवळे होती. येथील लोक जागरूक आणि लढवय्ये असल्यामुळे मिशनरी तेथे स्थिर झाले नव्हते.