
मुंबई – राज्याच्या गुप्तचर विभागाने येत्या महानगरपालिका निवडणुकीविषयीचा एक अहवाल राज्यशासनाकडे सुपूर्द केला असून त्यामध्ये महाविकास आघाडीला यश मिळेल, असे मत नोंदवले आहे. राज्यातील १४ सहस्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर, संभाजीनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे. या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार कि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार ? हे अद्याप घोषित करण्यात आलेले नाही.
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा ! – विश्व हिंदू परिषद
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !
मुलींमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – प्रा. (सौ.) ज्योती वाघमारे, खासदार, शिवसेना