कोडंकुरू (कर्नाटक) येथे ख्रिस्ती प्रार्थनास्थळाचे बांधकाम थांबवण्याचा भाजप आमदाराचा आदेश !

हिंदूंच्या धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांकडून आखण्यात आलेले षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी हिंदूसंघटनच आवश्यक !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर – सिक्रेट फाइल्स’ वेब सीरिज येणार !

‘‘या ‘वेब सीरिज’च्या माध्यमातून वीर सावरकर यांचे विचार, शौर्य, बलीदान युवकांपुढे आणण्याचा प्रयत्न असेल.’’

सावरकर जयंतीनिमित्त नव्या संसद भवनाचे उद्घाटन केल्यामुळेच काही पक्षांचा उद्घाटनला विरोध ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे महान क्रांतीकारक होते. ते साहित्यिक आणि समाजसुधारकही होते.

(म्‍हणे) ‘आपण पुन्‍हा देशाला काही वर्षे मागे नेतो का ?, अशी चिंता वाटते !’ – शरद पवार

संसद भवनाच्‍या स्‍थळी हिंदु धर्मानुसार शास्‍त्रोक्‍त पूजन झाले. हे पवार यांना खटकल्‍यामुळे ते आता विज्ञानवादाच्‍या गप्‍पा मारत आहेत, हे सूज्ञ नागरिक जाणून आहेत  !

सोलापूर येथे ‘हिंदु एकता दिंडी’त घडले हिंदूसंघटनाचे दर्शन !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्‍मरणात, ‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’च्‍या जयघोषात, चैतन्‍याने भारलेल्‍या वातावरणात आणि साधकांच्‍या अपूर्व उत्‍साहात काढण्‍यात आलेली ही लक्षवेधी दिंडी चैतन्‍याची उधळण करणारी आणि समृद्ध भारतीय संस्‍कृतीचे प्रदर्शन करणारी ठरली !

संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

देशाचे नवीन संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. नवीन वास्तूमध्ये लोकशाहीचे औचित्य आणि गांभीर्य टिकून राहू दे. या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली.

#Exclusive : स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी साम्यवाद्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध ! – अनुपम मिश्रा, संपादक, दैनिक ‘प्रयागराज टाईम्स’, उत्तरप्रदेश

साम्यवाद्यांच्या ‘देशाला तोडा आणि राज्य करा’ या नीतीला सावरकर यांच्या प्रखर देशभक्तीमुळे धोका निर्माण झाला. येथूनच साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी सावरकर यांना विरोध चालू केला; कारण प्रश्‍न त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा होता.

#Exclusive : स्वा. सावरकरांनी  हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास अभ्यासणे आवश्यक ! – डॉ. एस्.आर्. लीला, संस्कृतच्या निवृत्त प्राध्यापिका

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास वाचल्याविना गतवैभव समजणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही इतिहास समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला वर्तमानही समजणार नाही.

संभल (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या धर्मांध तरुणांना अटक

अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार भूमीमध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

राष्ट्रीय जनता दलाने शवपेटीशी केली नवीन संसद भवनाची तुलना !

विरोधाला विरोध करण्यासाठी नकारात्मकतेचे टोक गाठणारा राजद पक्ष ! अशांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच !