अमेरिकेत पाद्रयाकडून चर्चच्या शिबिरामध्ये तत्कालीन लहान मुलाचा छळ

पाद्रयांच्या अशा अमानुष कृत्यांकडे पहाता परदेशात त्यांच्यावरील ख्रिस्त्यांचा विश्‍वास उडालेला आहे, हे भारतियांनी लक्षात घेतले पाहिजे !

पाकमधील हिंदु मंदिराच्या तोडफोडीच्या प्रकरणी ३० धर्मांधांना अटक

घटनेच्या ३ दिवसानंतर केंद्र सरकारने विरोध नोंदवणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने ‘पाकच्या अंतर्गत प्रश्‍नांत हस्तक्षेप नको’, असाही विचार केला असेल; मात्र हा अंतर्गत प्रश्‍न नाही, तर हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे !

पाकच्या सिंधमध्ये पोलीस अधिकार्‍याच्या खोलीमध्ये दोघा हिंदूंची हत्या !

केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील हिंदूंवर अत्याचार होतात, हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या रक्षणार्थ धोरणात्मक पावले न उचलल्याचे फलित ! या हत्यांविषयी जगातील एकही मानवाधिकार संघटना बोलत नाही, हे लक्षात घ्या !

पाकिस्तान चीनकडून खरेदी करणार कोरोनावरील लसीचे १२ लाख डोस !

चीननिर्मित कोरोना लसीमध्ये डुकराचा अंश असल्याची ओरड भारतातील मुसलमान संघटनांनी केली आहे; मग ‘पाकला चीनची ही लस कशी काय चालते ?’, भारतीय मुसलमान संघटना पाकला याविषयी प्रश्‍न विचारतील का ?

पाकमध्ये शेकडो धर्मांधांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त करून जाळले !  

हिंदूंनो, पाकमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण होण्यासाठी भारतासह जगातील एकही देश पुढे येत नाही, हे लक्षात घ्या ! पाकच नव्हे, तर जगभरातील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणे आवश्यक !

फ्रान्समध्ये नाताळाच्या मेजवानीला गेल्याने धर्मांध तरुणांकडून मुसलमान मित्राला मारहाण

भारतातील हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे आणि धर्मनिरपेक्षेतेचे डोस पाजण्यात आल्याचे हिंदूंना सर्व धर्म सारखेच वाटतात; मात्र जगातील धर्मांधांना असे वाटत नाही, याचे हे आणखी एक उदाहरण !

६ मे २०२१ या दिवशी लघुग्रह धडकून पृथ्वी नष्ट होणार ! – नॉस्ट्रॅडेमसची भविष्यवाणी

विविध संत आणि द्रष्टे यांनी ‘पुढील २-३ वर्षांत पृथ्वीवर तिसरे महायुद्ध, भूकंप आदी मोठ्या आपत्ती येऊन मोठा विनाश होणार आहे’, असे सांगितले आहे. या काळात स्वरक्षणासाठी साधना करून ईश्‍वराची कृपा संपादन करणेच महत्त्वाचे आहे.

इस्रायल नेहमीच भारताला सैनिकी साहाय्य करत राहील ! – इस्रायल

इस्रायलने भारताला नेहमीच साथ दिली आहे, हे चांगलेच आहे; मात्र भारताने स्वबळावर शत्रूराष्ट्रांशी सामना करावा, असेच भारतियांना वाटते !

पाकमध्ये गेल्या ६ वर्षांत बलात्काराच्या २२ सहस्र घटना; मात्र शिक्षा केवळ ७७ जणांनाच !

पाक इस्लामी देश असतांनाही तेथे अशांना शरीयतनुसार शिक्षा देत नाहीत, हे लक्षात घ्या ! केवळ सोयीपुरती शरीयतची मागणी केली जाते. यातून धर्मांधांचे ढोंगी धर्मप्रेम उघड होते !

बलुचिस्तानमध्ये बलुचींनी केलेल्या आक्रमणात पाकचे ७ सैनिक ठार 

पाकच्या बलुचिस्तानमधील बलुच लोकांच्या एका संघटनेने पाक सैन्याच्या चौकीवर आक्रमण करून ७ सैनिकांना ठार केले. या घटनेसाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला उत्तरदायी ठरवले आहे.