
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तानमधील बलुच लोकांच्या एका संघटनेने पाक सैन्याच्या चौकीवर आक्रमण करून ७ सैनिकांना ठार केले. या घटनेसाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला उत्तरदायी ठरवले आहे.
(सौजन्य : NewsX)
पाकच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार बलुचिस्तानमधील हरनाई येथील सैन्याच्या शारिग चौकीवर हे आक्रमण झाले.
Militants attack Pakistan checkpoint in Balochistan, killing 7 soldiers https://t.co/OrmSv7CuQg pic.twitter.com/8flkxPrTfy
— Defence News (@defence_news) December 28, 2020
या आक्रमणानंतर पाक सैन्याने सूड घेण्यासाठी स्थानिकांच्या घरात घुसून चौकशी करण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर अत्याचार करण्यास चालू केले आहे. विरोध करणार्यांना ‘आतंकवादी’ ठरवून ठार करण्यात येत आहे.
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता