
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तानमधील बलुच लोकांच्या एका संघटनेने पाक सैन्याच्या चौकीवर आक्रमण करून ७ सैनिकांना ठार केले. या घटनेसाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला उत्तरदायी ठरवले आहे.
(सौजन्य : NewsX)
पाकच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार बलुचिस्तानमधील हरनाई येथील सैन्याच्या शारिग चौकीवर हे आक्रमण झाले.
Militants attack Pakistan checkpoint in Balochistan, killing 7 soldiers https://t.co/OrmSv7CuQg pic.twitter.com/8flkxPrTfy
— Defence News (@defence_news) December 28, 2020
या आक्रमणानंतर पाक सैन्याने सूड घेण्यासाठी स्थानिकांच्या घरात घुसून चौकशी करण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर अत्याचार करण्यास चालू केले आहे. विरोध करणार्यांना ‘आतंकवादी’ ठरवून ठार करण्यात येत आहे.
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !