
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तानमधील बलुच लोकांच्या एका संघटनेने पाक सैन्याच्या चौकीवर आक्रमण करून ७ सैनिकांना ठार केले. या घटनेसाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला उत्तरदायी ठरवले आहे.
(सौजन्य : NewsX)
पाकच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार बलुचिस्तानमधील हरनाई येथील सैन्याच्या शारिग चौकीवर हे आक्रमण झाले.
Militants attack Pakistan checkpoint in Balochistan, killing 7 soldiers https://t.co/OrmSv7CuQg pic.twitter.com/8flkxPrTfy
— Defence News (@defence_news) December 28, 2020
या आक्रमणानंतर पाक सैन्याने सूड घेण्यासाठी स्थानिकांच्या घरात घुसून चौकशी करण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर अत्याचार करण्यास चालू केले आहे. विरोध करणार्यांना ‘आतंकवादी’ ठरवून ठार करण्यात येत आहे.
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !