लोकशाहीच्या चौकटीतील इस्लामीकरण !
काँग्रेसने भारताच्या इस्लामीकरणाची योजना अल्पसंख्यांक आयोग, सच्चर समिती, प्रार्थनास्थळे कायदा, वक्फ मंडळ यांद्वारे कायद्याच्या चौकटीत बसवली. त्यामुळे भारताला इस्लामीकरणाकडे नेणारे कायदे मोदी शासनाने आणखी किती दिवस चालू ठेवायचे ? हे एकदा ठरवले पाहिजे.