भारत-बांगलादेश सीमेवर १०० हून अधिक जणांचे सैनिकांवर सशस्त्र आक्रमण  

सैनिकांवर शस्त्रांद्वारे आक्रमण होत असतांना त्यांना गोळीबार करण्याचा आदेश नाही का ? सैनिकांना मारहाण करून त्यांच्याकडील बंदुका हिसकावून नेण्यात येत असतील, तर सीमेवर सैनिकांना तैनात तरी कशाला करण्यात आले आहे ?

बंगालमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे गेल्या काही वर्षांपासून निघत असतांनाही तेथे राष्ट्रपती राजवट का लावली जात नाही ? असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहे !

(म्हणे) ‘बंगालच्या सीमा भागात सीमा सुरक्षा दलाने दहशत माजवली आहे !’ –  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

सीमेचे रक्षण करणार्‍या एका दलावर अशा प्रकारचा आरोप केवळ राष्ट्रघातकीच करू शकतात ! अशा आरोपातून ममता बॅनर्जी यांची मानसिकता लक्षात येते ! यासाठीच बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लावणे आवश्यक आहे !

बीरभूम (बंगाल) येथील बाँबस्फोटात तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता ठार !

प्रत्येकाला ठाऊक आहे की, आक्रमणकर्ते आणि पीडित दोघेही तृणमूल काँग्रेसचेच आहेत. सतत बाँबस्फोट होणार्‍या बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लावणार ?

भारत देश महान झाला पाहिजे, हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वप्न पूर्ण करणे आपले दायित्व ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

भारत हा महान देश व्हावा, हे स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिले होते. ते आजही अपूर्ण राहिले आहे. ते पूर्ण करण्याचे दायित्व आपले आहे.

झारखंड आणि बंगाल राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

सनातन धर्म हा ‘हिंदु राष्‍ट्रा’चा प्राण ! – बबिता गांगुली, हिंदु जनजागृती समिती

आराबाग (बंगाल) येथे ‘महाभारत संघा’च्‍या वार्षिक समारंभामध्‍ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे संस्‍थापक श्री श्री भगवान यांच्‍या ८२ व्‍या जन्‍मोत्‍सवामध्‍ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

श्री श्री भगवानजी यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शुभेच्‍छा पत्र पाठवून कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

भारतातील सर्वांत जुना खटला ७२ वर्षांनी निकाली !

७२ वर्षांनी निकाल लागण्याला कुणी ‘न्याय मिळाला’, असे कधीतरी म्हणू शकतो का ? या खटल्याप्रमाणेच वर्ष १९५२ मध्ये प्रविष्ट करण्यात आलेले आणखी ५ असेच जुने खटले आहेत.

हावडा (बंगाल) येथे आयोजित केलेल्‍या भव्‍य शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने श्री. सीताराम साहा सहभागी झाले होते. या शोभायात्रेत ‘प्रत्‍येक हिंदु सेना हो, प्रत्‍येक हिंदु सनातनी हो’, ‘हम भारत भव्‍य बनाएंगे, हम हिंदु राष्‍ट्र बनाएंगे !’, अशा विविध घोषणा देण्‍यात आल्‍या.