बंगालमध्ये पोलिसांनी बलात्कारित तरुणीचा मृतदेह रस्त्यावरून फरफटत नेला !

असे संवेदनशून्य पोलीस जनतेचे रक्षण करण्यास लायक आहेत का ? बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा कधीच वाजले आहेत. तेथे राष्ट्रपती राजवट लावण्याला पर्याय नाही.

(म्हणे) ‘प्राण देईन; पण देशाची फाळणी होऊ देणार नाही !’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांनी आधी बंगालमधील हिंदूंचे रक्षण करण्याविषयी बोलावे ! तसेच बांगलादेशी घुसखोर मुसलमान आणि रोहिंग्या मुसलमान यांना हाकलून लावण्याविषयी त्या करत आहेत ?, याची माहिती द्यावी !

बंगालमध्ये वासनांध मुसलमानांकडून हिंदु तरुणीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या !

ममता बॅनर्जी यांच्या राज्यात हिंदु तरुणी असुरक्षित ! याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका आमदाराला अटक !

बंगालमधील ५०० कोटी रुपयांचा शिक्षक भरती घोटाळ्याचे प्रकरण

दंगलींना ममता बॅनर्जी सरकार उत्तरदायी  ! – मानवाधिकार आयोगाच्या सत्यशोधन समितीचा अहवाल

भाजपशासित राज्यांत अशा दंगली झाल्या असत्या, तर एव्हाना देशातील सर्वच ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष अन् संघटना यांनी आकांडतांडव केले असते

कोलकाता येथे सिगारेट हातात घेऊन राष्ट्रगीत म्हणणार्‍या २ अल्पवयीन मुलींवर गुन्हा नोंद !

अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

पीडित हिंदूंना भेटण्यास गेलेल्या राष्ट्रीय मानवाधिकाराच्या समितीला पोलिसांनी रोखले !

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे हिंदुद्रोही आणि कायदाद्रोही सरकार ! आतातरी केंद्रशासनाने बंगालमधील हिंदूंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक !

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ३ आदिवासी महिलांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दंडवत प्रदक्षिणा घालायला भाग पाडले !

तृणमूल काँग्रेस किती खालच्या पातळीचे राजकारण करत आहे, हे यातून दिसून येते. असा पक्ष लोकशाहीसाठी धोकादायक आहे !

८१ सहस्र डिटोनेटर्स (स्फोटके) आणि २७ सहस्र किलो अमोनियम नायट्रेट यांची तस्करी करणार्‍या २ जिहाद्यांना बंगालमधून अटक !

बंगाल हा जिहादी कारवायांचा अड्डा बनला असून त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आली आहे. हे लक्षात घेऊन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

बंगाल पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येत नसेल, तर केंद्रीय सुरक्षा दलांना पाचारण करा ! – कोलकाता उच्च न्यायालय

मागील ६ दिवस बंगालमध्ये हिंसाचार चालू आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी चालू आहे. त्या वेळी एका महिला अधिवक्त्याने, ‘शोभायात्रेच्या वेळी दगडफेक झाली आणि त्यात मी घायाळ झाले’, असे सांगितले.त्या वेळी न्यायालयाने असा प्रश्‍न विचारला.