शेतकरी आंदोलन करणारे खलिस्तान समर्थक असून त्यांना आतंकवाद्यांकडून अर्थपुरवठा होतो !
केंद्र सरकारने महंत परमहंस दास यांच्या या आरोपाचे अन्वेषण करून देशाला वस्तूस्थिती काय आहे, हे सांगावे !
केंद्र सरकारने महंत परमहंस दास यांच्या या आरोपाचे अन्वेषण करून देशाला वस्तूस्थिती काय आहे, हे सांगावे !
अशांची पदावनती न करता त्यांना थेट बडफर्तच केले पाहिजे; कारण अशा मानसिकतेच्या व्यक्ती खालच्या पदावर नियुक्त झाल्या, तरी पुन्हा भ्रष्टाचार करणार नाहीत, याची शाश्वती देता येणार नाही !
असा आदेश लव्ह जिहाद प्रकरणी पसार असणार्याच नव्हे, तर अटक केलेल्या आरोपीचीही संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने द्यायला हवा, असेच हिंदूंना वाटेल !
धर्मांध कसाई हेही आतंकवाद्यांप्रमाणे आणि सराईत गुंडांप्रमाणे पोलिसांवर गोळीबार करतात आणि अशांना वाचण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष पुढाकार घेतात !
उत्तरप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा केल्यानंतरही धर्मांधांकडून अशा प्रकारच्या घटना करण्याचे थांबत नाही, हे लक्षात घेता अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
कुठे रामराज्यात अंगावर सोन्याचे दागिने घालून मध्यरात्रीही घराबाहेर पडू शकणार्या महिला, तर कुठे महिलांना ‘सायंकाळीही घराबाहेर पडू नका’, असा फुकाचा सल्ला देणार्या कलियुगातील महिला आयोगाच्या महिला सदस्या !
देशात सहस्रो रोहिंग्या मुसलमानांनी घुसखोरी केली असतांना एकाला अटक करण्यातून काय साध्य होणार ? घुसखोरांना बनावट कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी साहाय्य करणार्या सरकारी अधिकार्यांचाही शोध घ्या आणि त्यांना देशद्रोही घोषित करून आजन्म कारागृहात टाका !
शाही ईदगाह मशीदच्या आक्षेपावर श्रीकृष्ण विराजमानने ‘याचिका न्यायालयाकडून स्वीकारण्यात आलेली असल्याने हा दावाच चुकीचा आहे’, असा प्रतिवाद केला. न्यायालय शाही ईदगाह मशिदीच्या आक्षेपाचा अभ्यास करून आज निर्णय देणार आहे – झी न्यूज
लव्ह जिहादविरोधी कायद्याला विरोध करणारे निधर्मीवादी अशा घटनांविषयी तोंड का उघडत नाहीत ?
उत्तरप्रदेश सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयात लव्ह जिहादविरोधी प्रविष्ट करण्यात आलेली याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.