अयोध्येतील मुसलमानही देत आहेत श्रीराममंदिरासाठी देणग्या !

मुसलमान देणग्या देत आहेत; म्हणून हिंदूंनी हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. ‘मंदिरांवर पुन्हा आक्रमण करू’ अशा धमक्याही धर्मांधांनी दिल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे संरक्षणही होणे महत्त्वाचे आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे !

श्रीराममंदिर उभारणीसाठी अवैध देणगी गोळा केल्यावरून राष्ट्रीय बजरंग दलाच्या विरोधात गुन्हा नोंद

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराममंदिरासाठी अवैधरित्या देणगी गोळा केल्याच्या आरोपावरून येथील पोलिसांनी राष्ट्रीय बजरंग दलाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

सीबीआयच्या भ्रष्टाचारी उपअधीक्षकाच्या घरावर सीबीआयच्याच पथकाची धाड

कुंपणच जर शेत खात असेल, तर कुणावर विश्‍वास ठेवायचा ? भ्रष्ट राजकारण्यांच्या संगतीमुळे आता अन्वेषण यंत्रणाही भ्रष्ट झाल्या आहेत !

उत्तरप्रदेशातील विद्यार्थ्यांना आता ‘गंगा नदी संवर्धन’ विषय शिकवला जाणार !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर असा विषय शिकवण्याचे सुचणे, हेही नसे थोडके, असेच म्हणावे लागेल ! केवळ गंगानदीच नव्हे, तर देशातील प्रत्येक नदीचे संवर्धन कसे करावे ?, हे लहानपणापासून शिकवणे आवश्यक !

श्रीरामंदिरासाठी अर्पण गोळा करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांवर विकले गेलेले मुसलमान दगडफेक करतील आणि त्याचा भाजप राजकीय लाभ उठवेल !

असा दावा करून हसन दगडफेक करणार्‍या धर्मांधांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही !

मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाची हत्या

हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह केल्यावर नेहमीच त्याची हत्या झाल्याच्या घटना घडतात, यावर निधर्मीवादी मात्र तोंड बंद ठेवतात !

भारतातील कोरोना लसीवर विश्‍वास नसेल, तर मुसलमानांनी पाकिस्तानात जावे ! – संगीत सोम, आमदार, भाजप, उत्तरप्रदेश

ज्या मुसलमानांना देशात निर्माण करण्यात आलेल्या कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीवर विश्‍वास नसेल, त्यांनी पाकिस्तानात जावे, असे विधान भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले आहे.

देवी सीतामाता यांचा अवमान करणार्‍या तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा शिरच्छेद करणार्‍याला ५ कोटी रुपये देऊ !  

देवी सीतामाता यांच्याविषयी अपशब्द काढणारे बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणार्‍याला ५ कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येईल’, अशी घोषणा तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांनी केली आहे. ‘राजकारणासाठी देवतांचा अपमान केला जात आहे, हे तात्काळ रोखले गेले पाहिजे’, असेही दास यांनी म्हटले.

काँग्रेसशासित राज्यांतील शेतकर्‍यांकडून होणारे आंदोलन कृषी कायद्याविरोधात नाही, तर सीएए, एन्.आर्.सी. आणि श्रीराममंदिराचे दुःख ! – साक्षी महाराज, खासदार, भाजप

उगाच आपला राग शांत करण्यासाठी कृषी कायद्यावरून आरडाओरड केला जाते, अशी टीका भाजपचे येथील खासदार साक्षी महाराज यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनावर केली.

संशयावरून आरोपीला अटक करणे, हा शेवटचा पर्याय असावा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

देशातील पोलीस या नियमाचे प्रतिदिन उल्लंघन करून शेकडो घटनांत निरपराध्यांचा छळ करत असतात ! सनातनच्या काही निर्दोष साधकांनी ४ वर्षे हा छळ भोगलेला आहे. हे लक्षात घेता न्यायालयाने अशा पोलिसांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा !