तमिळनाडूमध्ये २१ वर्षांवरील व्यक्तींनाच दारू विकली जाणार !
दारू कुणाला विकत आहे, यावर निर्बंध आणले, तरी प्रत्यक्षात ती कोण पीत आहे, याकडे सरकार कसे लक्ष ठेवणार ?
दारू कुणाला विकत आहे, यावर निर्बंध आणले, तरी प्रत्यक्षात ती कोण पीत आहे, याकडे सरकार कसे लक्ष ठेवणार ?
मुळात जनतेने दारू पिऊ नये, यासाठी तिच्यावर संस्कार करण्याचे दायित्व पालक असणार्या सरकारचे असून त्यासाठी कुठल्याही राज्यातील सरकार काही करतांना दिसत नाही !
राधन पंडित यांनी निवडणुकीत जोसेफ विजय यांच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. प्रचारामध्ये त्यांनी पक्षाचे प्रवक्ते आणि मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू सल्लागार म्हणून दायित्व सांभाळले होते.
भारतात ‘धर्मनिरपेक्ष सरकार’ म्हणजे हिंदूंना वगळून सर्व धर्मियांना विशेषतः मुसलमानांना अधिकाधिक सोयीसुविधा देणे, त्यांना तळहातावरील फोडासारखे जपणे !
जर हिंदु नेत्याने ‘तमिळनाडूतून इस्लामला बाहेर काढले पाहिजे किंवा इस्लाम बाहेर गेला आहे’, असे विधान केले असते, तर संपूर्ण देशात आगडोंब उसळला असता; मात्र हिंदूंना कुणीही टपली मारली, तरी ते ‘संयम’ बाळगतात, हेच यानंतर दिसून आले ! हिंदूंनी अशा घटनांत वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !
देशातील जिहादी आतंकवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार, जातीभेद नाही, तर सनातन लोकांना विभागण्याचे काम करत आहे, असे म्हणणारे उदयनिधी यांचे डोके ठिकाणावर नाही, हेच स्पष्ट होते !
गोव्यासह अनेक राज्यांत असा आदेश देण्यासाठी हिंदूंनी दबाव आणणे आवश्यक आहे !
विजय यांच्यासमवेत ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल आर्लेकर यांनी जोसेफ विजय यांना १३ मे किंवा त्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितले आहे.
तमिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाला सरकार स्थापन करण्यास राज्यपालांनी आमंत्रित केले नाही !
राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर टीव्हीके समर्थकांचे आंदोलन
आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३ मेच्या सकाळी एअर अरेबियाचे विमान धावपट्टीवर उतरत असतांना एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला.