‘अल् सुफा’ संघटनेच्‍या २ धर्मांधांना पुण्‍यातून अटक !

राजस्‍थानमधील जयपूर शहरात बाँबस्‍फोट घडवून आणण्‍याच्‍या सिद्धतेत असलेल्‍या अल्-सुफा या आतंकवादी संघटनेशी संबंधित असलेल्‍या इम्रान खान आणि महंमद युनूस साकी अशा दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली.

दंगलखोर धर्मांधाची तळी उचलून अबू आझमी यांचा हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न !

लक्षवेधीवर बोलतांना हिंदूंकडून ‘इस देश मे रहना होगा, तो वन्दे मातरम् कहना होगा’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. या घोषणांमुळे दंगल झाल्याचा कांगावाही या वेळी अबू आझमी यांनी केला.

जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या नमाजपठणाच्‍या बंदीच्‍या आदेशाला मुंबई उच्‍च न्‍यायालयाकडून स्‍थगिती !

पुरातत्‍व विभागाच्‍या खुलाशात या जागेचा वापर नमाजासाठी होत असल्‍याचा उल्लेख असल्‍याने पुरातत्‍व विभागाचे म्‍हणणे ऐकून घेण्‍यासाठी पुढील सुनावणी २७ जुलैला ठेवण्‍यात आली.

शासकीय जागेतील मशिदीचे अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करणार्‍यांवर कारवाई करा !

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांच्यावर येऊ नये. सरकारी यंत्रणांनी स्वतःहून यावर कारवाई करणे आवश्यक !

सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा अवमान होऊ देणार नाही ! – केंद्र सरकार

ओटीटीवर दाखवल्या जाणार्‍या असभ्य आणि अपमानास्पद ‘वेब सिरीज’मधील मजकुरावर आळा घालण्याची आवश्यकता आहे, असे बैठकीत सर्वांना सूचित करण्यात आले.

अंतराळ यानाला परमाणू ऊर्जेवर चालवण्याच्या तंत्रज्ञानावर ‘इस्रो’चे काम चालू !

इस्रोने परमाणू ऊर्जेवर काम करण्यास आरंभ केला आहे. यासाठी ‘इस्रो’ आणि ‘बार्क’ या संस्था ‘रेडियो थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर’ला विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

गोव्यात अल्प धोका असलेले १४ धबधबे पर्यटकांसाठी आजपासूनच खुले  !

ज्यात धबधबे, चिरेखाणी आणि अन्य ठिकाणी मिळून मागील सुमारे दीड मासांत २० जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर एका धबधब्याच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेनंतर शासनाने राज्यातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास नागरिकांना बंदी घातली होती.

बेंगळुरू (कर्नाटक) येथून ५ आतंकवाद्यांना अटक

सैयद सुहेल, उमर, जनिद, मुदासिर आणि जाहिद या सर्वांना कनकनगर येथील एका धार्मिक स्थळाजवळून मोठे षड्यंत्र रचत असतांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मुंबई येथील सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहात कर्तव्यावर असणार्‍या सुरक्षारक्षकानेच वसतीगृहातील मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची घटना ६ जून या दिवशी उघडकीस आली होती.

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, आम्ही केवळ ‘अल्ला’पुढे मस्तक झुकवतो !’-अबू आझमी

‘वन्दे मातरम्’ हे कोट्यवधी देशवासियांचे श्रद्धास्थान आहे. ‘वन्दे मातरम्’ कोणत्याही एका धर्माचे नाही. ते धार्मिक गीत नाही. राज्यघटनेने ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला आहे.