तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये चरबीयुक्त तेल मिसळणार्यांवर कारवाई करावी !
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?
३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाच्या वतीने मंदिराची स्वच्छता करण्यात येत आहे, तसेच मुख्य मंदिरासह विविध शिखरांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. २४ सप्टेंबरला सायंकाळी देवीची मंचकी निद्रेला प्रारंभ झाला.
वक्फ बोर्डाच्या जागांचा अवैध आणि अपवापर बंद व्हावा, तसेच या जागा मुसलमानांच्या हितासाठीच योग्य पद्धतीने वापरात याव्यात, यासाठी वक्फ कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक मांडण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर मानहानीची फौजदारी तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. आता या तक्रारीची सुनावणी ‘एम्.पी.एम्.एल्.ए.’ या विशेष न्यायालयामध्ये होणार आहे.
भाविकांकडून रिक्शाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारणी करतात. यासाठी प्रवाशांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आम्ही लवकरच ‘व्हॉटस्अॅप’चा क्रमांक घोषित करत असून यावर प्रवासी त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतील.
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने पनवेलमधील करंजाडे भागातून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्या धर्मांध दलालाला अटक केली.
वासनांधता आणि विकृती यांनी गाठलेली परिसीमा !
एकाच वेळी दोन पदांवर कार्यरत राहून सरकारची फसणवूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !
१ लाख रुपयांची लाच घेणार्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकार्यासह कंत्राटी सेवकाला जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य !