Iqbal Hussain Ram Mandir:आम्ही श्रीराममंदिरावरून राजकारण करत नाही !
काँग्रेसने गेली ७५ वर्षे श्रीरामावरून राजकारणच केले असून आताही काँग्रेस तेच करत आहे. त्यांची कृती हिंदूंनी पाहिली आहे आणि पहात आहेत !
काँग्रेसने गेली ७५ वर्षे श्रीरामावरून राजकारणच केले असून आताही काँग्रेस तेच करत आहे. त्यांची कृती हिंदूंनी पाहिली आहे आणि पहात आहेत !
हिंदु कामगारांच्या संमेलनात बोलत होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही ईश्वरप्पा यांनी ‘देशातील मंदिरांच्या जागी बांधलेली एकही मशीद सोडणार नाही’ असे विधान केले होते.
आतापर्यंत श्रीरामाला काल्पनिक म्हणणार्या काँग्रेसला झालेली ही सद्बुद्धी नसून राजकीय हानी होण्यापासून वाचण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे !
पहिला लॅग्रेंज पॉइंट पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. या बिंदूवर ग्रहणाचा कोणताही प्रभाव नाही.
हिंदु धर्माचे महत्त्व, परंपरा आणि इतिहास ज्ञात नसलेलेच अशी तुलना करू शकतात; मात्र यतिंद्र सिद्धरामय्या मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी आणि हिंदुद्रोहापोटीच असे विधान करत आहेत, हे लक्षात घ्या !
अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
तिहेरी तलाक रहित करण्याचा निर्णय मुसलमानांनी स्वीकारला आहे; परंतु काँग्रेस स्वीकारण्यास सिद्ध नाही. हिंदु-मुसलमान यांच्यात फूट पडावी, अशी त्यांची इच्छा आहे.
‘फ्युल सेल’ तंत्रज्ञान ! विशेष म्हणजे ऊर्जा निर्माण करण्याच्या या प्रक्रियेत शुद्ध पिण्याचे पाणीही बनते. त्याचा उपयोग अंतराळात जाणार्या मानवाला होणार आहे. इस्रोचे हे मोठे यश आहे !
अशा प्रकारचे विधान करून ‘गोध्राची घटना हिंदूंनी घडवली’, असा दावा करून हिंदूंना ‘खुनी’ रंगवण्याचा काँग्रेसवाले अश्लाघ्य प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
हिंदु संस्कारांमुळे जगात भारत देश महान आहे. परकियांना मंदिरे फोडता आली; मात्र हिंदूंच्या मनातील भक्ती आणि संस्कार त्यांना तोडता आले नाहीत. पालकांनी मुलांना चांगले संस्कार द्यावेत. संस्कारहीन मानव पशूसमान आहे. मानवजन्म पुन्हा येत नसल्याने चांगले कार्य करून मानवी जीवन सार्थकी लावा.