Vishwaprasanna Theertha Swamiji : देशाला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणणे चुकीचे असेल, तर राज्याला ‘कर्नाटक’ म्हणणे चुकीचे ठरेल !
पेजावर मठाचे विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांची स्पष्टोक्ती !
पेजावर मठाचे विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांची स्पष्टोक्ती !
ते पुढे म्हणाले, ‘‘अयोध्येत श्रीराममंदिर निर्माण केले म्हणजे आपले काम संपले, असे समजू नका. पुढील अनेक शतके श्रीराममंदिर टिकवायचे असेल, तर देशातील हिंदूंनी ‘हिंदु’ म्हणूनच राहिले पाहिजे.
कर्नाटकात अनुमाने ३५ सहस्र मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. देवस्थाने लुटणे हा सरकारीकरण करण्याचा मूळ उद्देश आहे. सरकारीकरण झालेल्या सर्व मंदिरात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होतो, असा त्याचा अर्थ होतो, अशी टीका अधिवक्ता किरण बेट्टदपूर यांनी येथे आयोजित मंदिर परिषदेमध्ये सरकारवर केली.
बेंगळुरू येथे २ दिवसीय राज्यस्तरीय मंदिर परिषद ! मंदिरांचे ५०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित ! बेंगळुरू (कर्नाटक), १७ डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंच्या संघटित शक्तीचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे २२ जानेवारीला अयोध्या येथे होत असलेले श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, हे आहे. वर्ष २०१६ मध्ये रायचूर येथे मिनारची दुरुस्ती करतांना तिथे मंदिराचा खांब आढळून आला. … Read more
हिंदू कधी काँग्रेस किंवा अन्य पक्षांच्या सरकारांकडे ‘हिंदूंच्या विकासासाठी अमूक रक्कम द्या’, अशी मागणी करतात का ? ‘जर धर्मनिरपेक्ष देशातील बहुसंख्य असणारे हिंदू अशी मागणी करत नाहीत, तर अल्पसंख्यांक अशी मागणी का करतात ?
यामुळे कळसाभंडुरा हे प्रकल्प रखडले आहेत. अशी खंत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देतांना व्यक्त केली.
काँग्रेसला मत देऊन तिला सत्तेवर बसवलेल्या कर्नाटकातील हिंदूंना हे मान्य आहे का ?
कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या फुकट बस प्रवास योजना !
इतकी गंभीर घटना घडत असतांना २ घंट्यानंतर घटनास्थळी पोचणार्या पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे, तरच इतर पोलिसांवर वचक बसेल !
पूत्तुरू (कर्नाटक) येथील सरकारी रुग्णालयातील घटना