‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या विधवा महिलेवर धर्मांधांचा सामूहिक बलात्कार

‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला देशातील लक्षावधी हिंदु तरुणी बळी पडतअसतांना या विरोधात राष्ट्रीय स्तरावर कायदा करावा, असे एकाही राजकीय पक्षाला वाटत नाही, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करा !

अबुझमाड (छत्तीसगड) येथे आदिवासींकडून धर्मांतराच्या विरोधात आंदोलन

धर्मांतराच्या विरोधात शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस निष्क्रीय असल्यामुळेच अशा प्रकारे आदिवासींनाच रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणे, हे लज्जास्पद !

छत्तीसगड येथे १ सहस्र २०० धर्मांतरितांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

एवढे लोक पुन्हा त्यांच्या मूळ धर्मामध्ये परत येणे, हे चांगले संकेत ! कुणाच्याही हतबलतेचा लाभ उठवून केलेले काम अधिक काळ टिकू शकत नाही. मिशनर्‍यांनी गरिबांच्या हतबलतेचा लाभ उठवत चांगले शिक्षण आणि आरोग्य देण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर केले होते. आम्ही हे षड्यंत्र सतत उधळण्याचे काम करत राहू.

कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार !

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ कोटगुल-ग्यारापत्ती जंगलाच्या परिसरात महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार झाले.

सी.आर्.पी.एफ्.च्या सैनिकाने सहकारी सैनिकांवर केलेल्या गोळीबारात ४ सैनिक ठार, तर ३ घायाळ  

गोळीबार करणारा सैनिक मनोरुग्ण असल्याचा दावा

अंबिकापूर (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हिंदु संघटनांनी उधळला !

देशात धर्मांतरविरोधी कायदा अस्तित्वात नसल्याने ख्रिस्ती मिशनरी अजूनही हिंदूंचे धर्मांतर करतात. सरकारने याकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा करावा !

हिंदूंनो, ‘हलाल जिहाद’ला जागृत होऊन विरोध करा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून देशासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. हिंदूंनी जागृत होऊन याला विरोध करायला हवा.

कांकेर (छत्तीसगड) येथील सेंट जोसेफ शाळेत हिंदु विद्यार्थ्याला शेंडी कापण्यास सांगितल्याने हिंदूंचा विरोध

अशा शाळा प्रशासनाने ख्रिस्ती मिशनरींच्या नियंत्रणातून स्वतःच्या नियंत्रणात घेतल्या पाहिजेत. हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करण्यास पुढाकार घेणारे शासनकर्ते याविषयी मात्र गप्प असतात, हे लक्षात घ्या !

रायपूर (छत्तीसगड) रेल्वे स्थानकावरील स्फोटात सी.आर्.पी.एफ.चे ६ सैनिक घायाळ

रायपूर रेल्वे स्थानकावर एका रेल्वे गाडीमध्ये झालेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सी.आर्.पी.एफ.चे) ६ सैनिक घायाळ झाले. या रेल्वेतून दलाच्या २११ व्या बटालियनचे सैनिक जम्मूला जात होते.

जशपूरनगर (छत्तीसगड) येथे गर्दीमध्ये चारचाकी घुसल्याने ४ जणांचा मृत्यू

जलद वेगाने येणारी गांजाने भरलेली चारचाकी एका गर्दीमध्ये घुसल्याने ४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गाडीच्या चालकाला चोपले आणि या गाडीला आग लावली.