बंगाल राज्यातील संदेशखाली : नौखालीची पुनरावृत्ती रोखणार कोण ?

बंगाल राज्यातील संदेशखाली : नौखालीची पुनरावृत्ती रोखणार कोण ?

साम्यवाद्यांच्या एवढ्या दडपशाहीच्या राजवटीत वर्ष २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आहेत, म्हणजे त्या किती आक्रमक असतील, हे लक्षात येते.

मंदिरांमुळे उद्योगधंदे आणि लोककला यांचा झालेला विकास !

मंदिरांमुळे उद्योगधंदे आणि लोककला यांचा झालेला विकास !

मंदिराच्या आध्यात्मिक लाभासह अन्य अनेक लाभ मोठ्या प्रमाणात भारतीय समाज अनेक पिढ्या अनुभवत आहे. याविषयी या लेखातून अवगत करण्याचा हा प्रयत्न ! यातून मंदिरांनी त्या त्या प्रदेशात अस्तित्वाने कसे कार्य केले आहे ? याची माहिती मिळते.

मोक्षदायिनी काशीनगरी !

मोक्षदायिनी काशीनगरी !

हिंदूंमध्ये काशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आयुष्यात एकदा तरी काशीयात्रा करणे पुण्यप्रद मानले गेले आहे. काशी ही मोक्षदायिनी आहे. अशा या काशीविषयी आणि तेथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग विश्वनाथ मंदिराविषयी आज या लेखातून जाणून घेऊया.

भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !

भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !

मंदिरांद्वारे गोशाळा, भक्तांसाठी विविध सोयी-सुविधा उभारणे, धर्मशाळा बांधणे इत्यादी उपक्रम राबवले जातात. त्यांची माहिती भक्तांना उलपब्ध केल्यास ते सढळ हस्ते धर्मदान करू शकतात.

भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !

भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !

या लेखामध्ये केवळ भाविकांच्या दृष्टीने मंदिरांकडून कोणत्या सोयी-सुविधा देता येऊ शकतात ? यांचा विचार केला आहे. भाविकही त्यांच्या ज्ञात मंदिरांमध्ये काही सुविधा नसतील, तर मंदिर न्यास अथवा व्यवस्थापन यांच्याकडे त्यांची मागणी करू शकतात.

भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !

भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !

या लेखामध्ये केवळ भाविकांच्या दृष्टीने मंदिरांकडून कोणत्या सोयी-सुविधा देता येऊ शकतात ? यांचा विचार केला आहे. भाविकही त्यांच्या ज्ञात मंदिरांमध्ये काही सुविधा नसतील, तर मंदिर न्यास अथवा व्यवस्थापन यांच्याकडे त्यांची मागणी करू शकतात.

श्रीराम गुणसंकीर्तन !

श्रीराम गुणसंकीर्तन !

श्रीरामावर टीका करून धन्यता मानण्यापेक्षा त्याच्या गुणांचे संकीर्तन करून परमधामाची प्राप्ती करणे हेच खरे जीवनध्येय !

रामायण मालिकेचा प्रभाव आणि प्रभु श्रीरामाच्या दैवी अस्तित्वाच्या साक्षात्कारी घटना !

रामायण मालिकेचा प्रभाव आणि प्रभु श्रीरामाच्या दैवी अस्तित्वाच्या साक्षात्कारी घटना !

दूरदर्शनवरील ‘रामायण’ मालिका सर्व भारतियांना सुपरिचित आहे. या मालिकेतून रामायण खर्‍या अर्थाने घरोघरी पोचले. ही मालिका सिद्ध करणे आव्हानात्मक कार्य होते.

‘श्रीरामभक्ती’ जागवा !

‘श्रीरामभक्ती’ जागवा !

श्रीराममूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा जसा जवळ येत आहे, तसे हिंदूंमध्ये श्रीरामभक्तीचे वारे वहात आहेत. रामासाठी हिंदू काहीही करण्यास सिद्ध असतात आणि आहेत…, असे परत एकदा सिद्ध होत आहे !

श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती !

श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती !

प्रत्येक हिंदु जेव्हा रामाची भक्ती आणि धर्माचरण करू लागेल, तेव्हा भारताची खर्‍या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल चालू होईल !