गुढीपाडव्याला शुभ संकल्प करूया !

गुढीपाडव्याला शुभ संकल्प करूया !

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वत:च्या प्रकृतीनुसार केलेले संकल्प दैवी ऊर्जेमुळे निश्चितच फलद्रूप होतात. या निमित्ताने आपण काही संकल्प, निश्चय करून वर्षारंभाचा लाभ मिळवून घेऊ शकतो.

आधुनिक अर्थशास्त्राचा गाभा : ‘सेमीकंडक्टर’ उत्पादन !

आधुनिक अर्थशास्त्राचा गाभा : ‘सेमीकंडक्टर’ उत्पादन !

तैवान सध्या आघाडीचा सेमीकंडक्टर उत्पादन करणारा देश असल्यामुळे आणि त्यांच्याकडे ते तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे भारताला या क्षेत्रात साहाय्य करून स्वयंपूर्ण बनवण्यात योगदान देत आहे.

भारतावरील कर्ज खरोखरीच वाढले आहे का ?

भारतावरील कर्ज खरोखरीच वाढले आहे का ?

भारताचा विचार करता भारतावर ६१३ बिलीयन डॉलरचे कर्ज आहे, तरी भारताकडे ५९५ बिलीयन डॉलर एवढे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आहे, म्हणजे भारताने ठरवले, तर तो त्याच्यावरील सर्व कर्ज आताही सहज फेडू शकतो.

भारतावरील कर्ज खरोखरीच वाढले आहे का ?

भारतावरील कर्ज खरोखरीच वाढले आहे का ?

कर्ज घेऊन सरकार विकास प्रकल्प चालू करते. त्यामुळे सहस्रोंना रोजगार मिळतो आणि त्याला लाभ देशाचा ‘जीडीपी’ वाढण्यात होतो.

कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) : वर्तमान आणि भविष्य !

कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) : वर्तमान आणि भविष्य !

‘सध्या कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी (‘एआय’विषयी) मोठ्या प्रमाणात चर्चा होतांना आणि ती प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न होतांना दिसतात. कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी सर्वांत अधिक चर्चा चालू झाली ती म्हणजे ‘ओपन एआय आस्थापना’च्या ‘चॅट जीपीटी’च्या आगमनामुळे !

बंगाल राज्यातील संदेशखाली : नौखालीची पुनरावृत्ती रोखणार कोण ?

बंगाल राज्यातील संदेशखाली : नौखालीची पुनरावृत्ती रोखणार कोण ?

साम्यवाद्यांच्या एवढ्या दडपशाहीच्या राजवटीत वर्ष २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आहेत, म्हणजे त्या किती आक्रमक असतील, हे लक्षात येते.

मंदिरांमुळे उद्योगधंदे आणि लोककला यांचा झालेला विकास !

मंदिरांमुळे उद्योगधंदे आणि लोककला यांचा झालेला विकास !

मंदिराच्या आध्यात्मिक लाभासह अन्य अनेक लाभ मोठ्या प्रमाणात भारतीय समाज अनेक पिढ्या अनुभवत आहे. याविषयी या लेखातून अवगत करण्याचा हा प्रयत्न ! यातून मंदिरांनी त्या त्या प्रदेशात अस्तित्वाने कसे कार्य केले आहे ? याची माहिती मिळते.

मोक्षदायिनी काशीनगरी !

मोक्षदायिनी काशीनगरी !

हिंदूंमध्ये काशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आयुष्यात एकदा तरी काशीयात्रा करणे पुण्यप्रद मानले गेले आहे. काशी ही मोक्षदायिनी आहे. अशा या काशीविषयी आणि तेथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग विश्वनाथ मंदिराविषयी आज या लेखातून जाणून घेऊया.

भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !

भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !

मंदिरांद्वारे गोशाळा, भक्तांसाठी विविध सोयी-सुविधा उभारणे, धर्मशाळा बांधणे इत्यादी उपक्रम राबवले जातात. त्यांची माहिती भक्तांना उलपब्ध केल्यास ते सढळ हस्ते धर्मदान करू शकतात.

भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !

भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !

या लेखामध्ये केवळ भाविकांच्या दृष्टीने मंदिरांकडून कोणत्या सोयी-सुविधा देता येऊ शकतात ? यांचा विचार केला आहे. भाविकही त्यांच्या ज्ञात मंदिरांमध्ये काही सुविधा नसतील, तर मंदिर न्यास अथवा व्यवस्थापन यांच्याकडे त्यांची मागणी करू शकतात.