आषाढी वारीसाठी १ सहस्र ४०० दिंड्यांना प्रत्येकी २० सहस्र रुपयांचे अनुदान
१० जुलैला रात्री ९ वाजता शहरात एकाच वेळी लाखो वारकरी आणि नागरिक ‘पसायदान’ म्हणणार आहेत
१० जुलैला रात्री ९ वाजता शहरात एकाच वेळी लाखो वारकरी आणि नागरिक ‘पसायदान’ म्हणणार आहेत
खडतर पायवाटांपासून आधुनिक राजमार्गापर्यंत आलेल्या या परंपरेने काळ, व्यवस्था आणि रस्ते पालटले; पण वारकर्यांच्या ओठांवरील ज्ञानोबा-तुकोबाचा गजर आजही तितक्याच श्रद्धेने आसमंतात घुमत आहे.
स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्यांना हिंदु संतांचे अलौकिकत्व पचत नसल्यानेच ते वारंवार अशी विधाने करत आहेत. वारकरी संप्रदायाने अशांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे ! आध्यात्माचा काडीचा अभ्यास नसणार्यांना वैकुंठगमनासारख्या अत्युच्च पातळीची स्थिती काय कळणार ?
नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा तिसरा मुक्काम असतो. वारकर्यांच्या स्वागतासाठी मंदिरात आणि परिसरात विशेष सिद्धता केली जाते.
वारीसाठी सर्व विभागांकडून सुविधांची व्यापक सिद्धता
‘डिस्कव्हरी’ आणि ‘जिओग्राफी’ दूरचित्रवाहिन्यांद्वारे वारी सोहळा जगभर पोचणार
आषाढी वारीमध्ये कुणाही वारकर्याला असुविधा होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा उत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
वारीच्या मार्गावरील प्रमुख मुक्कामस्थळी उष्माघात, निर्जलीकरण, पायांच्या जखमा, तसेच संसर्गजन्य आजारांवर तातडीने उपचार करण्यासाठी विशेष वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार आहेत.
न्यायालयाचा निर्णय हा मूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी धर्मशास्त्रीय भूमिकेचा विजय आहे. या निर्णयाविषयी आम्ही समाधानी आहोत, असे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले.
दक्षिण भारतात शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तीचे संवर्धन होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही ? अनेक थोर संतांनी मस्तक टेकवले, त्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या नावाखाली आज धर्मशास्त्रातील जाणकार आणि धर्माचार्य यांचे मत विचारात न घेता मूर्तीवर पुन्हा एकदा रासायनिक लेपन करण्याचा अट्टहास का केला जात आहे ?
आषाढी वारीत सहभागी होणार्या सहस्रो महिला वारकर्यांसाठी यंदा प्रथमच प्रत्येक पालखीतळावर जर्मन हँगर्स (निवारा शेड) उभारण्यात येणार आहेत.