कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करा ! – उद्धव ठाकरे

सीमावादाच्या सूत्राविषयी सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत निकाल येत नाही, तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा. सर्व पक्षांनी मराठी बांधवांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेनेच्या मूळ कार्यालयाची जागा शिंदे गटाकडे, तर ठाकरे गटासाठी नवीन कार्यालय !

सध्या ‘शिवसेना’ हे नाव आणि पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ यांविषयीचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे; मात्र ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून ‘आपण मूळ शिवसेना’ असल्याचा दावा करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीकडून मोर्च्याद्वारे शक्तीप्रदर्शन

महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, तसेच बेरोजगारी आदी विविध प्रश्नांविषयी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईमध्ये ‘हल्लाबोल महामोर्चा’ काढण्यात आला.

शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात भाजपकडून १७ डिसेंबरला ‘माफी मांगो’ आंदोलन !

हिंदूंच्या श्रद्धास्थानांची निंदानालस्ती उद्धव यांच्या शिवसेनेला सहन कसे होते ? हिंदु देवतांची टिंगलटिवाळी, ‘भगवान श्रीकृष्ण ‘डेट’ला गेले होते’, असे अत्यंत अशलाघ्य विधान करून अपमान करणे, हे शिवसेनेकडूनच होत आहे.

नाशिक येथे वारकर्‍यांचा सुषमा अंधारे यांच्या विरोधात मोर्चा

सुषमा अंधारे असतील, त्या पक्षाला मतदान करणार नाही ! – वारकर्‍यांची प्रतिज्ञा

‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ यांवर १२ डिसेंबर या दिवशी निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार

‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि या पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ यांवर नेमका हक्क कुणाचा ? याविषयी १२ डिसेंबर या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्रप्रेमींनी राज्यपालांना विरोध करण्यासाठी पुढे यावे ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

‘‘राज्यपाल नि:पक्षपाती असायला हवेत. राज्यपालपदाची झूल पांघरूण कुणी काहीही म्हटले, तर ते आम्ही मान्य करणार नाही.

केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्‍या पाळीव प्राण्‍याप्रमाणे वागत आहेत ! – उद्धव ठाकरे 

संजय राऊत यांच्‍या जामिनाच्‍या वेळी न्‍यायालयाने अत्‍यंत परखडपणे आणि स्‍पष्‍टपणे काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्‍यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्‍या पाळीव प्राण्‍याप्रमाणे वागत आहेत, हे जगजाहीर झाले आहे, असे वक्‍तव्‍य शिवसेनेच्‍या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत ! – उद्धव ठाकरे

संजय राऊत यांच्या जामिनाच्या वेळी न्यायालयाने अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत, हे जगजाहीर झाले आहे, असे वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

समता पक्षाची मशाल चिन्हासाठीची याचिका फेटाळली !

ठाकरे गटाकडून मशाल हे चिन्ह काढून घेण्याची मागणी करण्यात आली होती , मात्र ही याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.