Geeta Pathan Kolkata : २४ डिसेंबरला कोलकातामध्ये १ लाख भाविक करणार गीतापठण

‘गीतापठण धार्मिक सौहार्द बिघडवते’, असे म्हणणारी तृणमूल काँग्रेस जिहादी संघटना आहे का ? असाच प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! तृणमूल काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या बंगालमधील हिंदूंना हे मान्य आहे का ?

हिरव्यावर मर्जी, भगव्याची ॲलर्जी !

‘भगवद्गीतेचे शिक्षण देणे, म्हणजे शिक्षणाचे भगवेकरण आणि अल्पसंख्यांकांच्या शाळांमध्ये कुराण अन् बायबल शिकवणे, म्हणजे निधर्मीपणा असेल’, तर अशी धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या काय कामाची ? भारतीय संस्कृतीचा प्रचार हे भगवेकरण असेल, तर भारताला याच भगवेकरणाची आवश्यकता आहे !

महुआ मोईत्रांवरील कारवाई योग्‍यच !

लोकशाहीचे मंदिर असलेल्‍या लोकसभेमध्‍ये भ्रष्‍टाचार होणे, हे व्‍यवस्‍था आणि सर्वपक्षीय शासनकर्ते यांना लज्‍जास्‍पद !

Political Assassination In WB : बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकार्‍याची हत्या

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा ! हत्या करणार्‍याचाही तृणमूलच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू !

Bengal Singur Tata Plant : बंगाल सरकारला द्यावी लागणार टाटा उद्योगसमूहाला ७६६ कोटी रुपयांची भरपाई !

बंगालच्या सिंगूर भूमीच्या वादात टाटा समूहाच्या ‘टाटा मोटर्स’ला ७६६ कोटी रुपयांची गुंतवणूक भरपाई मिळणार आहे. आस्थापनाच्या सिंगूरमधील प्रस्तावित आस्थापनाला वर्ष २००८ मध्ये तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने विरोध केला होता.

महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान मोदी यांना अपकीर्त करण्यासाठी अदानी यांना लक्ष्य केले !

अशा खासदारांची खासदारकी रहित केली पाहिजे !

खासदारांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह !

लोकसभेत जर प्रश्न विचारण्यासाठीही पैसे घेतले जात असतील, तर तसे करणार्‍यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायलाच हवी. अशांना जर शिक्षा झाली, तरच ज्याला आपण ‘लोकशाहीचे मंदिर’ म्हणतो, त्या संसदेची विश्वासार्हता टिकून राहील !

केंद्रीय यंत्रणांकडून बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू येथे धाडी !

तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याच्या निवासस्थानी धाड

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे माजी नेते रियाजुल हक यांनी त्यांच्या पत्नीला दिली ‘एके-४७’ रायफल भेट !

अशा घटनेनंतर बंगालमधील हिंदूंनी भविष्यात त्यांच्या पुढे कोणती स्थिती येणार आहे ?, हे लक्षात घेऊन जागृत झाले पाहिजे !

अविश्‍वास प्रस्तावावर मतदान झाले असते, तर अहंकारी युतीचे पीतळ उघडे पडले असते ! – पंतप्रधान नरेंद मोदी

विरोधकांनी अविश्‍वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वीच सभागृहातून पळ काढला. अविश्‍वास प्रस्तावावर मतदान झाले असते, तर अहंकारी युतीचे पीतळ उघडे पडले असते.