बंगाल के पंचायत चुनाव प्रक्रिया में हुए हिंसाचार में २८ लोगों की मृत्यु !
बंगाल की तृणमूल कांग्रेस सरकार को विसर्जित करो !
बंगाल की तृणमूल कांग्रेस सरकार को विसर्जित करो !
बंगालमध्ये ८ जुलैला पंचायत निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून चालू असलेल्या हिंसाचारात १५, तर मतदानाच्या दिवशीही १३ जण ठार झाले.
कूचबिहार येथील दिनहाटा गावात भाजपच्या कार्यकर्त्यांवर गावठी बाँबद्वारे आक्रमण करण्यात आल्याचे, तसेच गोळीबारही करण्यात आल्याची घटना घडली. यात ४ कार्यकर्ते घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
बंगालमदील उत्तर २४ परगणा येथे इम्रान हासन या तृणमूल काँग्रेसच्या १७ वर्षीय कार्यकर्त्याचा बाँबस्फोटात मृत्यू झाला. या प्रकरणी तृणमूल काँग्रेसने माकप आणि इंडियन सेक्युलर फ्रंट या पक्षांवर आरोप केला आहे.
बंगाल में राष्ट्रपति शासन कब लागू किया जाएगा ?
बंगालमधील ही स्थिती राष्ट्रपती राजवट अपरिहार्य करते !
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची ही स्थिती राष्ट्रपती राजवट अपरिहार्य करते , पंचायत निवडणुकीच्या काळात आतापर्यंत झाल्या १३ जणांच्या हत्या !
तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे, हाच बंगालमधील या घटनांवरील एकमेव उपाय ! अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या भाजप सरकारच्या राज्यांत झाल्या असत्या, तर त्यांनी आकाशपाताळ एक केले असते !
राज्य सरकारच्या वतीने चालवल्या जाणार्या हिंदी, उर्दू आणि संथाली माध्यमांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत बंगाली भाषा शिकणे सक्तीची करावी, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.
सध्याच्या स्थितीत भारत नागरी युद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशी स्थिती होत चालली आहे. सध्या विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधील लाजिरवाण्या घटना आणि काही कारणांमुळे केंद्र सरकारची याविषयीची उदासीनता यांवरून सर्वसामान्यांना असा प्रश्न पडू शकतो की, केंद्र सरकार स्वतःवर ..