West Bengal Sadhu Beating : अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून बंगालमध्ये ३ साधूंना जमावाकडून मारहाण

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !

ED Raids TMC Leaders : बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’च्या धाडी !

‘ईडी’च्या या धाडींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना बंगालचे मंत्री शशी पंजा म्हणाले की, ही कारवाई राजकीय सूडभावनेतून करण्यात आली आहे.

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा !

बंगालमधील संदेशखळी येथे तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याच्या घराजवळ २०० हून अधिक लोकांनी अंमलबजावणी संचालनालयाचे (‘ईडी’चे) अधिकारी आणि केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाचे सैनिक यांच्यावर आक्रमण केले.

TMC Attack ED Team : तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर धाड घालण्यासाठी गेलेल्या ‘ईडी’च्या पथकावर आक्रमण !

सत्ताधारी पक्षातील नेतेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला वेशीवर टांगत आहेत. त्यामुळे आतातरी केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

Kalyan Banerjee Mimicry : (म्हणे) ‘मिमिक्री (नक्कल) करणे, हा माझा मूलभूत अधिकार असून मी ती सहस्रो वेळा करीन !

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा उपराष्ट्रपती जगदीन धनखड यांच्याविषयीचा उद्दामपणा कायम ! मात्र एका खासदाराने उपराष्ट्रपतींवर टीका म्हणून नक्कल करणे, ही कला नसून द्वेष आहे आणि त्यासाठी संबंधितांना शिक्षा होणे आवश्यक आहे !

संपादकीय : ‘नाटकी’ खासदार !

संसदेत गदारोळ घालणार्‍या विरोधी पक्षांच्या १४१ खासदारांना या अधिवेशनापुरते निलंबित केल्याने विरोधकांचा चांगलाच तीळपापड झाला आहे. या खासदारांनी स्वतःच्या निलंबनाचा ….

Parliament Mimicry : विरोधकांच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी सत्ताधार्‍यांनी राज्यसभेत उभे राहून केले कामकाज !

सभापतींची नक्कल केल्याचे प्रकरण

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा लोकसभेतून बडतर्फ

तृणमूल काँग्रेसमध्ये धर्मांध, जनताद्रोही आणि भ्रष्ट राजकारण्यांचा भरणा आहे, हे वेळोवेळी समोर आले आहे. असा पक्ष हा लोकशाहीला लागलेला कलंक होय !

Geeta Pathan Kolkata : २४ डिसेंबरला कोलकातामध्ये १ लाख भाविक करणार गीतापठण

‘गीतापठण धार्मिक सौहार्द बिघडवते’, असे म्हणणारी तृणमूल काँग्रेस जिहादी संघटना आहे का ? असाच प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! तृणमूल काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या बंगालमधील हिंदूंना हे मान्य आहे का ?

हिरव्यावर मर्जी, भगव्याची ॲलर्जी !

‘भगवद्गीतेचे शिक्षण देणे, म्हणजे शिक्षणाचे भगवेकरण आणि अल्पसंख्यांकांच्या शाळांमध्ये कुराण अन् बायबल शिकवणे, म्हणजे निधर्मीपणा असेल’, तर अशी धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या काय कामाची ? भारतीय संस्कृतीचा प्रचार हे भगवेकरण असेल, तर भारताला याच भगवेकरणाची आवश्यकता आहे !